
दै. तरुण भारतमध्ये ७-८ वर्षे पत्रकारिता केल्यानंतर आता मी भास्कर ग्रुपच्या ‘दिव्य मराठी’त जात आहे. त्यानिमित्ताने रविवार दि. २२ मे २०११ रोजी मला दै. तरुण भारतने समारंभपूर्वक निरोप दिला. माजी पेट्रोलियम मंत्री आदरणीय रामभाऊ नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.