Pages

Saturday, December 10, 2011

चाणक्य नीती : या ५ गोष्टी कुणालाही सांगू नका; यातच आहे शहाणपण

धर्म डेस्क
जीवनात अनेक गोष्टींमुळे आपण अडचणीत सापडत असतो. या गोष्टींवर आपले नियंत्रण नसते. परंतु अनेकदा चुकून आपण अशा गोष्टी करतो की ज्यामुळे आपणच भविष्यात अडचणीत येतो. अशा गोष्टींविषयी आचार्य चाणक्य म्हणतात-
अरथ नाश मन ताप अरु, दा चरि घर माहिं।
वंचनता अपमान निज, सुधी प्रकाशत नाहिं।।
आचार्य चाणक्य सांगतात की, http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-secret-wife-economy-life-management-2629881.html