Pages

Thursday, December 15, 2011

लोकपाल नको, जल्लाद हवा

औरंगाबाद - लोकपालप्रकरणी जंतर मंतरवर देशभक्तीची गाणी वाजवून काय होणार? 'भारतमाता की जय' याचा अर्थ भारतमातेवर हल्ला करणार्‍यांना जिवंत ठेवू नका. तुमचा तो लोकपाल हे सर्व करणार आहे काय? न्यायालयाने एका राष्ट्रद्रोह्यास फाशी ठोठावली. त्याला फाशी द्या. लोकपालापेक्षा देशाला एका जल्लादाची गरज आहे, अशा शब्दांत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तोफ डागली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र 'सामना' या दैनिकातील अग्रलेखातून शिवसेनाप्रमुख लिहितात, http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-bal-thakare-on-lokpal-and-afazal-guru-2641802.html?HT1=