Pages

Thursday, March 21, 2013

भानुदासजी यांची दिव्य मराठीतील मुलाखत

एकमेकांना पूरक विचार रूजवण्याचा प्रयत्न
संपूर्ण भारतात संस्कृती एकच आहे. मात्र, तिची अभिव्यक्ती ठिकठिकाणी वेगवेगळी आहे. या अभिव्यक्तीच्या आविष्कारावर लक्ष देण्यापेक्षा सर्वत्र समान असलेला संस्कृतीचा धागा पकडून एकमेकांसाठी पूरक जगणं आम्ही शिकवतो असे प्रतिपादन विवेकानंद केंद्राचे महासचिव भानुदासजी धाक्रस यांनी केले.