Pages

Friday, September 11, 2015

गोविंद पानसरे यांची हत्या आणि काही प्रश्न

ज्येष्ठ विचारवंत रमेश पतंगे यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख...
हत्या झाली की पहिला प्रश्न निर्माण होतो, हत्या करण्याचा हेतू कोणता असावा? आणि दुसरा प्रश्न निर्माण होतो, हत्येमुळे सर्वाधिक लाभ कोणाला होणार होता?

हिंदू-बौद्ध ऐक्यातून सजग सुसंवादाचे नवे पाऊल

hindu buddhist initiative / दै. दिव्य मराठी, पान ७, दि. १० सप्टेंबर
hindu buddhist initiative
भारताच्या राजधानीत ३ आणि ४ सप्टेंबर रोजी जागतिक संवादाला दिशा देऊ शकेल असा एक वैशिष्ट्यपूर्ण परिसंवाद पार पडला. रूढ अर्थाने ज्याला परिसंवाद म्हणतात तसा हा परिसंवाद नव्हता. ज्याच्या आयोजनामागे भारत आणि जपान या दोन शक्तिशाली देशांच्या पंतप्रधानांची दूरदृष्टी होती. वर्षभरापूर्वी जपानचे पंतप्रधान आबे शिंझो आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेचे फलित म्हणजे हे आयोजन होते.