Sunday, April 17, 2016

प्रकाश आंबेडकर आणि संघ

पू. बाबासाहेबांनी महात्मा गांधी, काँग्रेस, हिंदू धर्म, हिंदुत्व यांच्यावर जबरदस्त टीका केलेली आहे. परंतु त्यांची टीका वाचणाऱ्याला विचारप्रवृत्त करते. आत्मचिंतन करायला भाग पाडते. यामुळे या टीकेचे मोल फार मोठे आहे. नातवाने आजोबांचा हा वारसा देखील पुढे चालविला पाहिजे.

उजवा विचार । रमेश पतंगे
दै. दिव्य मराठी, १५ एप्रिल २०१६

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी