Sunday, April 28, 2013

हे चमकते आमचे आदर्श नव्हेत


-शिवाजी महाराजांच्या जन्माच्या काळचे वर्णन करताना इतिहासकारांनी म्हटले आहे- ‘‘त्या काळी महाभयंकर स्थिती होती. हिंदूंना बाटविले जात होते.पवित्र मूर्तींच्या ठिकर्‍या होत होत्या. गायींची सर्रास हत्या होत होती. हिंदू स्त्रियांना सरळ उचलून घेऊन जात होते. तलवारीच्या टोकावर धर्मांतरे चालू होती...’’

 त्यानंतर आज लोकशाहीचा बोलबाला आहे. शिवरायांचा काळ जाऊन सवातीनशेपेक्षा जास्त वर्षे झालेली आहेत. देश स्वतंत्र झालेला आहे. बहुसंख्य मुस्लिमांनी त्याची फाळणी करून पाकिस्तान वेगळा घेतला आणि उर्वरित हिंदुस्तान आपल्याला दिला. पण, आजतरी आमच्या भारतात काय सुरू आहे? हिंदू मुली सर्रास डोळ्यासमोरून उडवल्या जात आहेत. त्यांना पळविले जात आहे.मुली पळविण्याचे हे कारस्थान प्रेमभावनेने नाही, तर द्वेषभावनेचा प्रकार आहे आणि ही द्वेषभावना असताना मनात विचार असतात ते पुढीलप्रमाणे-हिंदू मुलींना बाटविणे हे धर्मकार्य आहे, काफिरांच्या मुली बाटवल्यास ‘अल्लाह’ तुमच्यासाठी ‘जन्नत’चे दरवाजे उघडे करून ठेवतो,ही शिकवण! त्यासाठी मुस्लिम समाजातून पैसा व साधने उभी करून हे सर्व धंदे चालले आहेत. यालाच एक गोंडस नाव देण्यात आले आहे- ‘लव्ह जिहाद!’
 गेली तेराशे वर्षे अनेक मुसलमानांनी धार्मिक हेतूंनी प्रेरित होऊन, हिंदू मुलींशी प्रेमाने किंवा बलप्रयोगाद्वारे ‘निकाह’केला आहे. इस्लामी आक्रमकांनी हिंदू स्त्रियांचे बलपूर्वक धर्मांतर करून त्यांना बुरखा घालावयास मजबूर केले आहे.‘लव्ह जिहाद’चा जन्म कितीतरी वर्षांआधी झालेला आहे. रामदास स्वामी लिहितात-
 ‘‘किती गुज्रीनी, ब्राह्मणी भ्रष्टविल्या
 किती शांमुखी जाहजी फाकविया
|कितीयेक देशांतरी त्या विकील्या
किती सुन्दरा हाल होवोनी मेल्या॥
 अर्थात, कित्येक हिंदू स्त्रिया भ्रष्ट केल्या, कित्येक हिंदू स्त्रिया नौकेत डांबून नेल्या, कित्येक हिंदू स्त्रिया परदेशात विकल्या आणि कित्येक हिंदू स्त्रिया हाल-हाल होऊन मेल्या.
 महम्मद बीन कासीमपासून ते आत्ताच्या ‘खानावळी’पर्यंत (शाहरूख खान, आमिर खान, अरबाज खान, सैफ अली खान...) फक्त आणि फक्त चालू आहे, ‘लव्ह जिहाद!’ महम्मद बीन कासीमने याची सुरूवात केली. वर्ष ७१२ मध्ये आलेल्या या अफगाणी लुटारूने एका लाखापेक्षा जास्त स्त्रियांना अफगाणिस्तानमध्ये विकलं. त्यानंतरच्या गझनीच्या महम्मदने, जो १०१४ मध्ये आला होता, त्याने अनुक्रमे मथुरा लुटीतून ७० हजार, ठाणेश्‍वर लुटीतून २ लाख व गझनीच्या प्रत्येक लुटीतून ४ लाखांपेक्षा अधिक स्त्रिया इस्लामिक राष्ट्रांत पाठविल्या. उझबेकिस्तानातील मुसलमान हे याच स्त्रियांची मुले आहेत. येथील एका बाजारपेठेत-
 ‘दुख्तरे हिंदोस्तान, नीलामे दो दिनार
|’ या ओळी लिहिल्या आहेत. याचाच अर्थ, हिंदुस्थानातील (भारतातील) स्त्रियांचा येथे दोन दिनारात लिलाव (विक्री) होईल, असा होतो.
नंतर आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने तर हद्दच करून टाकली. राजा रामदेव राय यांना पराभूत करून त्यांच्या आठ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्यानंतरसुद्धा हुमायून व अकबरसारखे धर्मपिपासू किडे जन्माला येत राहिले व आमच्या आया, बहिणीचे शील हरण करत होते, पण तेव्हा आमचे हात बांधून होते, आम्ही पारतंत्र्यात होतो. पण आजही अशी अनेक प्रकरणे सुरू आहेत. आज आपण स्वतंत्र आहोत तरीही गप्प का? हा ‘लव्ह जिहाद’ कोण रोखणार? पोलिस काय करतात? न्यायालयाने डोळे झाकले आहेत काय? सरकार गाढ झोपले आहे का? हे सर्व प्रश्‍न विचारण्याऐवजी कधीतरी स्वत:च्या मनाला प्रश्‍न विचारा, तुम्ही स्वत: जागे आहात का? हिंदू समाज  झोपला आहे का? एक जबाबदार हिंदू म्हणून तुम्ही काय करता? देव, देश आणि धर्माचा विचार कधी करणार? की माझी गाडी, माझी माडी आणि माझ्याच बायकोची लाल-लाल साडी, याच्यातच गुंतून राहणार? समाजात काय चालू आहे, याचा थोडा मागोवा घेत राहा. आम्ही आमच्या तरुण मुलींवर काय संस्कार करतो? तरुण वयात त्या धार्मिक चिंतनापासून दूर राहतात. त्यांना स्वातंत्र द्या, पण थोडं जपून. त्या काय करतात, कुणाशी बोलतात, कुणी त्यांना त्रास देत आहे का? पालकांनी दिलेले स्वातंत्र्य आणि पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्यासाठी दिली जाणारी मुभा, यामुळे मुली पालकांना जुमानत नाहीत. एकट्या किंवा अलिप्त राहणार्‍या मुली या जाळ्यात फसण्याचे प्रमाण जास्त आहे. कारण, ज्या मुलींना भावनिक आधार मिळत नाही, त्या मुली तो आधार बाहेर शोधण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक मुलीला, तिच्या डोक्यावर हात फिरवून आस्थेने चौकशी करणारे आणि तिच्या भावना जाणणारे पालक हवे असतात. या सर्व बाबींवर आपण लक्ष दिलं, तरच हे प्रकर कमी होऊ शकतात. कारण, ‘कोकरू जंगलात गेलंच नाही, तर लांडगा शिकारच करू शकणार नाही!’
 ‘लव्ह जिहाद’मध्ये मध्यमवर्गीयच बळी ठरतात, असे नाही, तर उच्चभ्रू घरातील मुलीदेखील याला बळी पडल्याची उदाहरणं आहेत. सुशीला चरक, शर्मिला टागोर, गौरी छब्बर, किरण राव, रीना दत्त, अमृता सिंग, करीना कपूर या सुशिक्षितांना कोण सांगेल? शर्मिला टागोर ही बंगाली अभिनेत्री, हिने टायगर खान पतौडीसोबत लग्न केले, त्या वेळी तिचे नाव बदलून, तिचे धर्मांतरण करून, ‘बेगम आयेशा सुल्ताना’ असे करण्यात आले. सुशीला चरक हिने लेखक सलीम खानसोबत लग्न केले, आता तिचे नाव सलमा खान असून सलमान खान, अरबाज खान व सोहेल खान ही त्यांची मुलं आहेत. बापाच्या पायावर पाय ठेवून अरबाज खाननेही परधर्मीय विवाह केला. गौरी छब्बरला घरचा विरोध असूनही तिने शाहरूखशी लग्न केलं. रीना दत्तशी १५ वर्षांचा संसार मोडून आमीर खानने किरण रावशी विवाह केला आहे. एका दूरचित्रवाहिनीवर आमीर म्हणाला, ‘‘माझी पत्नी जरी हिंदू राहिली, तरी माझी मुले मुसलमान म्हणून ओळखली जातील.’’ सैफ अली खानने आधी अमृता व आता करीना या दोन्ही हिंदू मुलींशी लग्न केले आहे. खरंच या नट्या आहेत की, ‘सुशिक्षित अडाणी?’
 मुस्लिम फोरम युथ या संघटनेने हिंदू मुलींची गटवारी केली असून, त्यानुसार हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणार्‍या मुलांना पुढीलप्रमाणे पैसे दिले जातात- १) शीख तरुणी- ७ लाख, २) पंजाबी हिंदू तरुणी- ६ लाख, ३) गुजराती ब्राह्मण तरुणी- ६ लाख, ४) ब्राह्मण तरुणी- ५ लाख, ५) क्षत्रिय तरुणी (राजपूत)- ४ लाख ५० हजार, ६) गुजराती कच्छी तरुणी- ३ लाख, ७) जैन/मारवाडी तरुणी- ३ लाख, ८) मागासवर्गीय तरुणी- २ लाख, ९) बौद्ध तरुणी- १ लाख ५० हजार आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करण्यासाठी दर दिवशी २०० रुपये व पटवल्यानंतर हे पैसे व सोबत दुचाकी. एवढं सारं मिळत असेल, तर खरंच यांना नोकरी करण्याची गरजच काय?
 ‘लव्ह जिहाद’चे हे सर्व करण्यामागे साधारणत: तीन उद्देश असतात-
 १) आर्थिक लाभ मिळविणे, २) जगाचे इस्लामीकरण करणे, ३) शारीरिक भूक भागविणे.
 हिंदू तरुणींना मुस्लिम करून हिंदू वंशवृद्धीचा स्रोत नष्ट करणे. हिंदू तरुणींशी विवाह करून अनेक अपत्ये जन्माला घालून इस्लामी वंशवृद्धी करणे, विवाहित झाल्यानंतर त्यांचा उपयोग शस्त्रास्त्रे, तस्करी व जिहादी कारवाया करण्यासाठी केला जातो. प्रेमात फसलेल्या तरुणींची अश्‍लील छायाचित्रे काढून घेणे व त्या द्वारे पैशाची मागणी करणे, वेश्याव्यवसायात त्यांची विक्री करणे, प्रेमाचे नाटक करून हिंदू तरुणीशी शारीरिक संबंध ठेवून स्वत:ची वासनातृप्ती करणे. हे सर्व उद्देश या ‘लव्ह जिहाद’चे आहेत.
 आपण सर्वांनी प्रयत्न करून जर ‘लव्ह जिहाद’विषयी जनजागृती केली, तरच आपल्या बहिणी सुरक्षित राहतील. ‘लव्ह जिहाद’ हाणून पाडण्यासाठी समाजालाच जागे व्हावे लागेल. घराघरांत जागरूकतेचे दिवे प्रज्वलित करावे लागतील. आपापल्या घरातील मुलींवर शौर्याचे संस्कार करावे लागतील. पडद्यावरची खानावळ ही पटकथा लेखकाने लिहिलेल्या पटकथेनुसार कळसूत्री बाहुल्यांसारखे भूमिका साकारत असतात. त्यात त्यांचे काहीच कर्तृत्व नाही. प्रत्यक्षात ही मंडळी मातीच्या पायाची, निष्पाप प्राण्यांची शिकार करणारी, लोकांना फुटपाथवर चिरडण्याच्या मानसिकतेची आहेत, हे आम्हाला आमच्या मुलींना समजावून सांगावे लागेल. पडद्यावरचे हे चमकते सितारे आपले आदर्श नाहीत. शिवराय, भगतसिंग, सुखदेव, सावरकर, मदनलाल धिंग्रा, राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई हे आपले आदर्श आहेत, ते त्यांना समजावून सांगणे आवश्यक आहे. आपल्या संस्काराची एवढी घट्ट बेडी त्यांच्याभोवती लावा, जेणेकरून त्या बेडीतून त्या बाहेर पडायलाच नको. स्वत: जागरूक होऊन समाजात वावरा. ऊठा, जागे व्हा, डोकं जाग्यावर ठेवून समजून घ्या, प्रतिकार करा व ‘लव्ह जिहाद’चा नायनाट करा!
 ९७६७७६३४००
साभार - तरुण भारत 

No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी