Tuesday, December 6, 2011

... रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही

मुस्लिमांबद्दल हिंदू कशा रीतीने विचार करतात हे विख्यात साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांनी अतिशय मार्मिक शब्दांत नोंदविले आहे. ते म्हणतात, ""...मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''
बाबर, औरंगजेब, टिपू सुलतान, अकबर हे परकीय आक्रांता आहेत. त्यांनी येथील शेकडो मंदिरे उद्‌ध्वस्त केली. हजारो लोकांना तलवारीच्या जोरावर बाटविले. मुस्लिम व्हायला नकार दिला म्हणून कित्येकांची अतिशय क्रूरपणे कत्तल केली. महिलांची अब्रू लुटली. हा इतिहास आहे. याची ढिगाने पुरावे उपलब्ध आहेत. असे असताना भारतातील आजच्या मुसलमानांनी बाबराशी नातं सांगावं का, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचे विवेकाने उत्तर शोधल्यास रामजन्मभूमी हा वादाचा विषय ठरणारच नाही.

अयोध्या निकाल आणि गणेशोत्सवाचा संदेश

अतिरेक्यांना धर्म असतो !

कांग्रेस का असली चेहरा



No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी