Friday, December 16, 2011

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 4)

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

 या भूतलावर जर कोणती भूमी पुण्यभूमी या अभिधानाला योग्य असेल तर ती भारतभूमी होय. या पृथ्वीवरील आत्मे आपल्या कर्मक्षालनार्थ येथे जन्माला येतात.
प्रत्येक जीवास शिवत्वाकडे वाटचाल करण्यासाठी व अंती शिवत्वाप्रत पोहोचण्यासाठी याच भूमीत यावे लागेल. औदार्य, शुचिता, शांती यांचे उत्तुंग आदर्श येथे निर्माण झाले आहेत. अंतर्दर्शी वृत्ती आणि अध्यात्म यांची भारत ही धन्यभूमी आहे.
- स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंदांचे विचार जसेच्या तसे ( भाग 3 )

 

पुढील लिंकवर क्लिक करा...
 तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा
 स्वामी विवेकानंदांचा संदेश

वसुधैव कुटुम्बकम्‌

वसुधैव कुटुम्बकम्‌

 


No comments:

Post a Comment

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी