Wednesday, July 13, 2011

कसाबच्या वाढदिवशी अतिरेक्यांनी साधला डाव


मुंबईवर दहशतवादी हल्ला, मूळ प्रश्न समजून घेणार का ?

मुंबईवर पुन्हा एकदा अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. यात 13 जुलै २०११ रोजी संध्याकाळी 8 पर्यंत 15 ठार आणि 200 जखमी झाल्याचे वृत्त आहे. राज्यात हाय अलर्ट जाहीर करण्यात आल्याचेही वृत्त आहे. क्रूरकर्मा कसाबचा आज वाढदिवस होता. अतिरेक्यांचा धर्म पाहून अतिरेक्यांवर कारवाई करणा-यांच्या देशात दुसरे काय होईल? कसाबच्या सुरक्षेवर कोट्यवधी रूपये खर्च करणा-या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी आजच सकाळी काही देशभक्त तरुणांनी उपरोधिकदृष्ट्या कसाबचा वाढदिवसही साजरा केला होता. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा स्फोट झाला.
आता काही दिवस यावर बातम्या, लेख आदी येतील. अतिरेक्यांना धर्म नसतो असेही सांगितले जाईल. पुन्हा काही दिवसांनी हा स्फोट विस्मरणात जाईल.
मूळ प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष होईल दुसर्या स्फोटापर्यंत. काय आहे मूळ प्रश्न ? पुढील लेखातून मूळ प्रशाचा वेध घेण्याचा प्रश्न केला आहे.

लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

कसाबच्या वाढदिवशी अतिरेक्यांनी साधला डाव

भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाचवे आश्चर्य


होय ! भारताच्या राजधानीत यमुनेच्या काठी वसलेल्या या मंदिराने जगातील 7 आश्चर्यात पाचवे स्थान पटकविले आहे. लंडन येथील रीडर्स डायजेस्टने दिल्लीच्या अक्षरधाम मंदिराचा समावेश 21 व्या शतकातील सात आश्चर्यात केला आहे. अद्वितीय स्थापत्य कला, प्राचीनता आणि आधुकनिकतेचा संगम, भव्यता या आधारावर हे स्थान मिळाले आहे. ताजमहल निश्चितच वास्तुशिल्पाचा एक अजोड नमुना आहे, परंतु दिल्लीतील हे मंदिर एक प्रमुख आकर्षण ठरले आहे.

सात आश्चर्यांमध्ये समावेश करण्यामागे अनेक कारणे दिली आहेत. हे मंदिर जगातील सर्वात विशाल हिंदू मंदिर आहे.

पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
भारतातील अक्षरधाम मंदिर बनले जगातले पाचवे आश्चर्य
जगातले पाचवे आश्चर्य ठरलेल्या अक्षरधाम मंदिराची चित्रमय झलक पाहा...

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी