Wednesday, October 31, 2012

केरल में मुस्लिम कट्टरवाद की चुनौती

क्या राष्ट्रीय शक्तियां एकजुट होंगी?
देवेन्द्र स्वरूप

तारीख: 10/27/2012 11:42:41 AM

वर्ग-संघर्ष के द्वारा शोषणविहीन-समतामूलक समाज रचना की विचारधारा के रूप में मार्क्सवाद पूरे विश्व में असफल सिद्ध हो चुका है। अब जो कुछ शेष बचा है वह है विचारधारा के आवरण में सत्ता पर काबिज होने के लिए लालायित कुछ संगठित गिरोह। अब उनके लिए विचारधारा का अर्थ कुछ घिसे-पिटे शब्दों और प्रतीकों का मुखौटा लगाकर सत्ता-प्राप्ति की निर्लज्ज साधना मात्र रह गया है। इसका ज्वलंत उदाहरण चीन के रूप में हमारे सामने है। यह खुली सचाई है कि चीन अब पूरी तरह से पूंजीवाद, बाजारवाद और उपनिवेशवाद के रास्ते पर चल रहा है। उसकी एकमात्र आकांक्षा आर्थिक और कूटनीतिक क्षेत्र में अमरीका को पीछे छोड़कर विश्व की सबसे बड़ी शक्ति के रूप में उभरना है। इसके लिए चीन ने अधिनायकवाद का रास्ता अपनाया है। वहां न बहुदलीय राजनीतिक प्रणाली है, न मीडिया को विचार अभिव्यक्ति की स्वतंत्रता। वहां सत्ता-सूत्र किसी एक व्यक्ति या छोटे से गिरोह के हाथों में केन्द्रित हैं। किन्तु अपनी इस एकमुखी अधिनायकवादी व्यवस्था के मुखौटे के रूप में चीन अभी भी स्वयं को कम्युनिस्ट कहता है। चीन सत्तारूढ़ दल को कम्युनिस्ट पार्टी नाम से पुकारता है। कम्युनिस्ट पार्टी की पुरानी संगठनात्मक संरचना की शब्दावली को दोहराता है, जैसे- केन्द्रीय समिति, उसके ऊपर 25 सदस्यों का एक पोलित ब्यूरो, इसके ऊपर 9 सदस्यों की एक कोर या स्थायी समिति और उसका सूत्रधार एक महासचिव, जो चीन की सरकार का राष्ट्रपति भी होता है। सत्ता की पूरी ताकत इस एक व्यक्ति में ही केन्द्रित होती है।

भारतीयांचाच भारतावर हल्ला

गेल्या (ऑक्टोबर) महिन्यात भारताची होणारी लूट आणि सरकारतर्फे देशातील भ्रष्टाचारी घराण्यांची होत असलेली पाठराखण, याशिवाय दुसरे कुठले मुद्दे कानावर पडत आहेत? घोटाळ्यांचे आकडे इतके मोठे आहेत की, ते मोजण्याचे धाडसदेखील होत नाही. आणखी एक घोटाळा झाला, एवढे ऐकले तरी पुरेसे वाटते. एक ते होते, ज्यांनी पन्नास वर्षांपूर्वी देशाच्या सुरक्षेसाठी अत्यल्प सामुग्री आणि सिद्धता असताना चुशूलच्या हाडं थिजवून टाकणार्‍या थंडीत बंदुकीच्या शेवटच्या गोळीपर्यंत आणि अखेरचा सैनिक धरातीर्थी पडेपर्यंत शत्रूंशी लढता-लढता प्राण पणास लावले, आपले सर्वस्व देशासाठी अर्पण करून टाकले.

Friday, October 26, 2012

स्वामी विवेकानंद सार्ध शती

पंचमुखी कार्यक्रम

1. युवा शक्ति:
‘‘मेरा विश्वास आधुनिक युवा पीढ़ी में है। उनमें से मेरे कार्यकर्ता आएंगे और सिंह के समान सभी समस्याओं का समाधान करेंगे।’’ ऐसा स्वामी विवेकानन्द का विश्वास था। आज पूरे विश्व में भारत ही एकमात्र देश है जिसकी पचपन प्रतिशत आबादी युवा है। चिरयुवा प्राचीन भारत!!
स्वामीजी की सार्ध शती के अवसर पर 40 वर्ष की आयु से कम छात्र व गैर छात्र युवाओं द्वारा विवेकानन्द क्लब/विवेकानन्द युवा मंडली को प्रारंभ किया जाएगा। ये सेवा, आत्मविकास, अध्ययन, सुरक्षा व समरसता इन पाँच आयामों को अभिव्यक्त करते हुए कार्यक्रमों का आयोजन करेंगे।
देश के सभी शहरों में एकसाथ सामूहिक सूर्यनमस्कार महायज्ञ तथा अखिल भारतीय निबन्ध प्रतियोगिता का भी आयोजन किया जायेगा।

Thursday, October 25, 2012

विवेक विचार मासिकाचा दिवाळी अंक लवकरच

विवेक विचार मासिकाचा दिवाळी अंक लवकरच
 

'राष्ट्रपिता' पदवी देता येत नाही!

राज्यघटनेत तरतूद नसल्याचा सरकारचा खुलासा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

'राष्ट्रपिता' ही पदवी कोणालाही देण्याची तरतूद राज्यघटनेत नसल्याने सरकार महात्मा गांधी यांना 'राष्ट्रपिता' ही पदवी देऊ शकत नाही, असे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. महात्मा गांधी यांना सरकारने राष्ट्रपिता जाहीर करावे, अशी विनंती लखनऊच्या ऐश्वर्या पाराशर या सहावीतील विद्यार्थिनीने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना केली होती. त्या संदर्भात गृह मंत्रालयाने हा खुलासा केला आहे.

मुस्लिमांच्या दबावापुढे आयुक्त झुकले

अभिजीत साठे मुंबई ( मुंबई मिरर )

मुंबई पोलिसांचे नीतीधैर्य वाढविण्याच्या ' गोष्टी ' करणारे आणि पोलिसांवर हात उचलणा - यांच्या नाकाबंदीच्या घोषणा करणारे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ . सत्यपाल सिंह मुस्लिम समाजातील नेत्यांच्या दबावापुढे झुकले आहेत . सीएसटी हिंसाचाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या समाजकंटकांच्या अटकेचा फेरविचार करण्याचे आदेश सत्यपाल सिंह यांनी क्राइम ब्रँचला दिले आहेत . http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16950096.cms

Wednesday, October 24, 2012

अटलजींची कविता

हिन्दु तन मन हिन्दु जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय॥
मै शंकर का वह क्रोधानल कर सकता जगती क्षार क्षार
डमरू की वह प्रलयध्वनि हूं जिसमे नचता भीषण संहार
रणचंडी की अतृप्त प्यास मै दुर्गा का उन्मत्त हास
मै यम की प्रलयंकर पुकार जलते मरघट का धुँवाधार
फिर अंतरतम की ज्वाला से जगती मे आग लगा दूं मै
यदि धधक उठे जल थल अंबर जड चेतन तो कैसा विस्मय
हिन्दु तन मन हिन्दु जीवन रग रग हिन्दु मेरा परिचय॥

डॉ. मोहनराव भागवत उद्बोधन

सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत के श्री विजयादषमी उत्सव 2012
(बुधवार दिनांक 24 अक्तुबर 2012) के अवसर पर दिये गये उद्बोधन का सारांष-

Saturday, October 20, 2012

भारत जागो ! विश्व जगाओ !! महाशिबिर

12 जनवरी 2013 से भारत के प्रेरणापुरुष स्वामी स्वामी विवेकानंद जयंती के सार्ध शती समारोह वर्ष का प्रारंभ हो रहा है। इस समारोह के पूर्वतयारी के लिए कन्याकुमारी के विवेकान्द केंद्र मुख्यालय - विवेकानंदपुरम में  भारत जागो ! विश्व जगाओ !! महाशिबिर का आयोजन हुआ। इस शिबिर का वृतांत ...

अपर्णा रामतीर्थकर

जनसेवा हीच ईश्‍वर सेवा हे ब्रीद खर्‍या अर्थाने सार्थ करणार्‍या सोलापूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अपर्णा रामतीर्थकर यांना यंदाचा पु. भा. भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. ऍड. अपर्णा मूळच्या सातारा येथील पूर्वाश्रमीच्या सुनीता यशवंत कुलकर्णी. त्यांची आजी हा त्यांचा आदर्श. यादो गोपाळ पेठेतील त्यांचे घर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधार. एरवीच नाही तर आणीबाणीतही भूमिगत झालेला कार्यकर्ता मध्यरात्री दोन वाजता आला तरी त्याला पिठलं-भात करून आजी आश्रय देत. ७५व्या वर्षी आणीबाणीविरोधात सत्याग्रह, पत्रके वाटणार्‍या आजीचा वारसा अपर्णाताई पुढे चालवत आहेत.

Wednesday, October 3, 2012

अमेरिकी ध्येय-धोरणांमध्येही वरचढ असणार्‍या शक्ती

अखेरचा भाग

एन्ट्रो-
सेवा हा धर्म आहे पण, सेवेने धर्मतत्त्वांना ग्लानी आणून धर्मांतरणाचा कुटिल डाव खेळणे हे पापच आहे. आधी त्यांनी व्यापाराचे निमित्त करून देश गुलाम केला.आता सेवेचा बुरखा पांघरून देश बाटविण्याचा सर्रास प्रकार सुरू आहे. ‘चर्चचे वास्तव’मध्ये आम्ही अधिकमासात माहितीचा यज्ञ केला. ते सारेच ज्यांनी थांबवायला हवे त्यांना माहितीच नाही, असे नाही. पण सत्ताकारणात त्यांनी डोळे झापडबंद केले आहेत. त्यांना हलविण्यासाठी हा आमचा प्रपंच नव्हताच. सामान्य हिंदूंनी जागे व्हावे,त्यांना वास्तव कळावे अन् हा देश पुन्हा एकदा गुलामगिरीत जाण्यापासून रोखावा, म्हणूनच हा ज्ञानयज्ञ प्रज्वलित केला होता. ‘आम्ही काय करणार?’ असा अगतिक सवाल किमान तभाच्या वाचकांनी तरी विचारू नये
कैसे आकाश को सुराख हो नही सकता
एक पत्थर तो जरा तबीयत सें उछांलों यारों

चर्चचे वास्तव - ३१

अमेरिकी ध्येय-धोरणांमध्येही वरचढ असणार्‍या शक्ती

चारुदत्त कहू
नागपूर, ३१ सप्टेंबर
द युनायटेड स्टेटस् एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (युएसएआयडी) ही अमेरिकी सरकारची निरनिराळ्या देशांना देण्यात येणार्‍या मदत निधीचे संचालन करणारी संस्था आहे. लायबेरियाच्या १४ वर्षांच्या गृहयुद्धानंतर युएसएआयडीने २००५ मध्ये वर्ल्ड व्हिजनला कॅथॉलिक रिलिफ सर्व्हिसेसमार्फत १.९ मिलियन अमेरिकी डॉलर्सचे अनुदान मंजूर केले. लायबेरियातील समाज पुनर्बांधणीच्या दोन वर्षांच्या मानवतावादी प्रकल्पासाठी ही मदत जाहीर करण्यात आली होती. तथापि, ही मदत लायबेरियाच्या गरीब जनेतपर्यंत आजतागायत पोहोचलेली नाही.

Monday, October 1, 2012

चर्चचे वास्तव 25 - 30

चर्चचे वास्तव - २५

जगप्रसिद्ध ‘टाईम’च्या दणक्याने ऍक्शन एडला भोवळ

चारुदत्त कहू
नागपूर, २५ सप्टेंबर
चाईल्ड स्पॉन्सरशिपच्या नावाने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय देणगीदारांकडून जमा केलेला निधी, ऍक्शन एड निराळ्याच कामांसाठी खर्च करते, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी सत्य असतानाही ना राजकीय पक्ष ना सामाजिक चळवळी ना भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारे ना प्रसिद्धी माध्यमे या संस्थेच्या क्रियाकलापांकडे लक्ष देताना दिसतात. एवढी अवाढव्य संस्था, त्यामागे खंबीरपणे उभे दिसणारे नामवंत आणि या नामवंतांच्या नावाने आपल्या पोळीवर तूप ओढणारे राजकारणी आणि प्रशासनातील उच्चपदस्थांच्या दबदब्यामुळेच या संस्थेच्या कोळशाच्या दलालीत हात काळे करण्याच्या कृत्यांकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जाते. स्वतः ऍक्शन एडलाही त्यांच्या कार्याच्या विरोधाभासाची कल्पना आहे. पण त्यांच्या वर्तनात मात्र कधी फरक पडल्याचे दिसत नाही. २०१० मध्ये जगप्रसिद्ध टाईम मॅगझिननेच ऍक्शन एडच्या कारवायांवर आक्षेप घेऊन जगभरातील ख्रिस्तानुयायी आणि चर्चच्या धर्मप्रसारकांमध्ये खळबळ उडवून दिल्याने संस्थेच्या पदाधिकार्‍यांवर भोवळ येण्याची पाळी आली.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी