Saturday, July 21, 2012

अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम

अन्वयार्थ
तारीख: 7/13/2012 10:52:19 PM
अमरनाथ यात्रेचा कालावधी कमी करण्याचे दुष्परिणाम
वर्षानुवर्षांपासून अमरनाथ यात्रा सुरू आहे. पण, कधीही मुसळधार पाऊस, वादळ, बॉम्बहल्ले तथा आतंकवादी हल्ल्यांमुळे यात्रेत खंड पडलेला नाही, उलट दिवसेंदिवस यात्रकरूंच्या संख्येत भरच पडत आहे. हिंदू धर्मातील आंतरिक शक्तीच भक्तांना सांप्रदायिक आणि द्वेषाने भरलेल्या विघटनवादी शक्तींपुढे विनम्रता, साहस आणि दृढतेने ईश्वरभक्तीत तल्लीन ठेवू शकतात. काश्मीर खोर्यातील मूठभर पाकिस्तानवादी विघटनवाद्यांनी सत्तेचा पुरेपूर फायदा उचलून गेल्या अनेक वर्षांपासून अमरनाथ यात्रा रोखण्याचा, त्यात अडथळे आणण्याचा आणि यात्रेकरूंना निरनिराळे प्रयत्न करून निरुत्साहित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पूर्वी चार महिने चालणारी ही यात्रा आता दोन महिन्यांपर्यंतच सुरू राहते.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी