Wednesday, August 22, 2012

कराची ते कोक्राझार : हिंदूंची करुण कहाणी

ज्यावेळी पाकिस्तानातील हिंदूंचा एक जत्था भारतात येऊ पाहत होता, त्या वेळी; ते भारतात गेले तर बदनामी होईल, या भीतीने वाघा सीमेवर त्यांना रोखण्यात आले. नंतर एक बातमी आली की, भारतात जाऊन पाकिस्तानची बदनामी करायची नाही, असे वचन घेऊन पाकिस्तानी अधिकार्‍यांनी त्यांना वाघा सीमा ओलांडून भारतात जाऊ दिले. ही चांगली बाब म्हणावी लागेल. कारण प्रत्येकच इसम आपली प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी झटत असतो. पाकिस्तानसारख्या देशाजवळ स्वतःची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखण्यासाठी उरले तरी काय आहे? हे तेथील अधिकार्‍यांनाही माहीत असताना, जर हा देश प्रतिमा जपण्याच्या गोष्टी करत असेल, तर मात्र ती गोष्ट गंभीर आहे, असे समाजायला हवे.

पत्रकारितेला काळिमा फासणारा पत्रकार - राजदीप

(एक हजार हिन्दुओं का कत्ल करो – राजदीप सरदेसाई)
संजीव कुमार सिन्‍हा

राजदीप सरदेसाई जैसे पत्रकार मुस्लिमपरस्त क्यों होते हैं?
(एक हजार हिन्दुओं का कत्ल करो – राजदीप सरदेसाई)


विष्णुगुप्त
आईबीएन सेवन के चीफ राजदीप सरदेसाई की असम दंगे पर एक खतरनाक, वीभत्स, रक्तरंजित और पत्रकारिता मूल्यों को शर्मसार करने वाली टिप्पणी से आप अवगत नहीं होना चाहेंगे? राजदीप सरदेसाई ने असम में मुस्लिम दंगाइयों द्वारा हिन्दुओं की हत्या पर खुशी व्यक्त करते हुए सोसल साइट ‘टिवट्‘ पर टिवट किया कि जब तक असम दंगे में एक हजार हिन्दू नहीं मारे जायेंगे तब तक राष्ट्रीय चैनलों पर असम दंगे की खबर नहीं दिखायी जानी चाहिए और हम अपने चैनल आईबीएन सेवन पर असम दंगे की खबर किसी भी परिस्थिति में नहीं दिखायेंगे ?

मुसलमानांनीच स्वत:ला सांभाळावे; गुंडांना आवरावे

-मा. गो. वैद्य // रविवारचे भाष्य दि. १९ ऑगस्ट २०१२ करिता
गेल्या ११ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर रजा ऍकॅडेमीनावाच्या मुस्लिम संस्थेने एका निषेध सभेचे आयोजन केले होते. आसाम आणि म्यांमार येथे मुसलमानांवर जे तथाकथित अत्याचार करण्यात आले, त्यांचा निषेध करण्यासाठी ही सभा म्हणा, धरणे आंदोलन म्हणा, होते. यासाठी या संस्थेने सरकारची परवानगी घेतली होती; आणि सुमारे हजार-दीड हजार कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे निवेदन केले होते. परंतु, प्रत्यक्षात तेथे पंधरा हजारावर मुसलमानांची भीड जमली आणि त्यांनी प्रचंड प्रमाणात हिंसाचार केला. त्यांचे मुख्य आघातलक्ष्य पोलिस व प्रसारमाध्यमे असावे, असे दिसून आले. या हिंसाचारात, सरकारी आकड्यानुसार २ ठार झाले, तर ५४ लोक जखमी झाले. त्या ५४ मध्ये ४५ पोलिस कर्मचारी होते. त्यांनी दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांची वाहने तर जाळलीच, पण अनेक छायाचित्रकारांना मारहाण करून त्यांचे कॅमेरेही फोडले. पोलिसांच्या गाड्यांनाही त्यांनी आगी लावल्या. बसेसचीही मोडतोड केली. अर्थात् खाजगी वाहनेही त्यांच्या हिंसाचारातून सुटली नाहीतच.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी