Monday, December 9, 2013

विवेकानंद साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे मंगळवारी प्रकाशन

सोलापूर | विवेकानंद साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे मंगळवार, दि. १० डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता हिराचंद नेमचंद म्फी थिएटर येथे प्रकाशन सोहळा होणार आहे. ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. विवेकानंद केंद्र, कन्याकुमारीचे जीवनव्रती विश्‍वासजी लपालकर आणि मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांची प्रमुख उपस्थिती असेल.
९, १० आणि ११ नोव्हेंबर रोजी सोलापुरात झालेल्या साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर कृतज्ञता समारंभ आणि स्मरणिका प्रकाशन होत आहे. तरी अधिकाधिक विवेकानंदप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन विवेकानंद केंद्र सोलापूरचे संचालक दीपक पाटील यांनी केले आहे.
काय आहे स्मरणिकेत
विवेकानंद केंद्राचे मराठी मासिक विवेक विचारतर्ङ्गे १६४ पानांची स्मरणिका प्रकाशित होत आहे. सुरुवातीच्या ५० रंगीत पानांमध्ये संमेलन वृत्तांत व छायाचित्रे आहेत. उर्वरित पानांमध्ये स्वामी विवेकानंदांच्या जीवन, संदेशाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे, विवेकानंदांच्या साहित्याचा वेध घेणारे देशातील विविध मान्यवर अभ्यासकांचे लेख आहेत. विवेकानंद आणि हिंदी, नारायणगुरू, स्त्रीशक्ती, विवेकानंदांचे हिंदुत्व, विज्ञान, सामाजिक विचार आदी विविध विषय हाताळण्यात आले आहेत.

Friday, December 6, 2013

विवेकानंद साहित्य संमेलन विशेषांक

विवेकानंद साहित्य संमेलन विशेषांक पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
विवेकानंद साहित्य संमेलन विशेषांक

विवेकानंद साहित्य संमेलन विशेषांक 

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

आर्य आणि अनार्य

विवेकानंद साहित्य संमेलन २०१३

सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद

विवेकानंदांच्या विचारांचेऔचित्य

विवेकानंद, विज्ञान आणि धर्म

जमशेटजी टाटा यांचे स्वामी विवेकानंदांना पत्र

स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

Monday, October 21, 2013

नरेंद्र कोहली होंगे विवेकानंद साहित्य संमेलन के अध्यक्ष

माननीय संपादक,
इस वृत्त को आपके विख्यात पत्रिका में यथोचित समय प्रकाशित करे यह प्रार्थना.
भवदीय,
सुनील कुलकर्णी
कार्यालय प्रमुख, विवेकानंद साहित्य संमेलन,
सोलापूर. संपर्क : 09371934407
*******
नरेंद्र कोहली होंगे विवेकानंद साहित्य संमेलन के अध्यक्ष
सोलापूर | प्रतिनिधीविख्यात हिंदी साहित्यकार श्री. नरेंद्र कोहली सोलापूर (महाराष्ट्र) में होनेवाले ‘विवेकानंद साहित्य संमेलन’ के अध्यक्ष के नाते मनोनित किए गये है. ९ और १० नवंबर २०१३ इन दो दिनों में होनेवाला यह साहित्य संमेलन स्वामीजी के १५० वे जयंती वर्ष के अनुलक्ष्य में आयोजित किया जा रहा है. इस तरह का यह शायद पहला ही साहित्य संमेलन होगा. संमेलन के निमंत्रक, दै. लोकसत्ता के पूर्व संपादक सुधीर जोगलेकर, संयोजक अरुण करमरकर तथा स्वागत समिती के सचिव प्रशांत बडवे ने यह जानकारी दी.
महाराष्ट्र के सभी विभागों से तथा देश के प्रमुख शहरों से लगभग दो हजार प्रतिनिधी इस संमेलन में सहभागी होंगे. संत साहित्य के ज्येष्ठ अभ्यासक तथा समीक्षक डॉ. सदानंद मोरे (पुणे विश्‍वविद्यालय), राष्ट्रीय विचारों के प्रख्यात विचारक श्री. तरुण विजय, स्वामी बुद्धानंद, नाट्य एवं चित्रपट कलाकार राहुल सोलापूरकर आदि मान्यवर लेखक तथा विचारवंत इस संमेलन के विविध सत्रों मे मार्गदर्शन करेंगे.

सोलापूर के प्रख्यात उद्योजक तथा शिक्षाविद ए. जी. पाटील संमेलन के स्वागताध्यक्ष रहेंगे. इस संमेलन में प्रतिनिधी के नाते अधिकाधिक युवक युवतीयां सहभागी हो, ऐसा आवाहन संयोजन समिती की ओर से किया गया है. अधिक जानकारी के लिए
vsammelan13@gmail.com इस ई मेल पते पर या ९४२२६४९२३९ इस दूरभाष पर संपर्क करें.

संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहलीजी का अल्प परिचय
एक ज्येष्ठ हिंदी साहित्यकार के नाते कोहलीजी साहित्य विश्‍व में पहचाने जाते है. स्वामी विवेकानंद के चरित्र पर आधारित ‘तोडो कारा तोडो’ यह ग्रंथमालिका, प्रभू रामचंद्र के संबंध में ‘अभ्युदय’, ‘न भूतो न भविष्यती’, ‘वासुदेव’ यह उनके द्वारा निर्मित साहित्य संपदा है. १९७० से लेकर २००६ तक — ७८ ग्रंथ लिखने का अनोखा विक्रमी कार्य आपने किया है. इसी कारण से १९७५ के बाद का कालावधी हिंदी साहित्य विश्‍व में ‘कोहली युग’ माना जाता है.

Saturday, October 12, 2013

New message from lokmat e-paper :


This message was sent to you by psiddharam@gmail.com
as a service of lokmat

Comments from sender :
9 oct news in Lokmat
--------------------
Full Story can be found at Lokmat epaper
संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहली संमेलनाध्यक्ष नरेंद्र कोहली सोलापूर : युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेक....
= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =For news updates throughout the day, visit http://epaper.lokmat.com/epapermain.aspx= = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = = =

Saturday, October 5, 2013

जगातील सर्वात मोठे मंदिर बिहारमध्ये

उंची ४0५ फूट : २0 हजार लोक बसू शकतील एवढा मोठा सभामंडप
पाटणा : जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर बिहारमध्ये उभारण्यात येत आहे. तब्बल ४0५ फूट उंच आणि २0 हजार लोक बसू शकतील एवढा मोठा सभा मंडप या मंदिराचे वैशिष्ट्य ठरावे.
पश्‍चिम चंपारण जिल्ह्यातील केसरीयानजीकच्या जानकीनगरमध्ये महावीर मंदिर ट्रस्टतर्फे हे विराट रामायण मंदिर उभारण्यात येत असून दुर्गापूजेनंतर या मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती ट्रस्टचे सचिव आचार्य किशोर कुणाल यांनी दिली.
बाराव्या शतकातील जगप्रसिद्ध अंग्कोर वॅट मंदिरापेक्षा याची उंची दुप्पट असेल. कंबोडियातील या मंदिराची उंची २१५ फूट आहे. पाटण्यापासून सुमारे १२५ किमी अंतरावरील याच संकुलात उंच कळस असलेली १८ मंदिरे असतील. तसेच यातील शिवमंदिरातील शिवलिंग हे जगातील सर्वात मोठे शिवलिंग असणार आहे.
एकूण १९0 एकर जमिनीवर उभारण्यात येणार्‍या या संकुलातील मुख्य मंदिरात राम, सीता, लव व कुश यांच्या मूर्ती असतील. तर याच्या गाभार्‍यासमोर विस्तीर्ण सभामंडप असेल. यासाठी सुमारे ५00 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी देशभरातील भाविकांनी, विशेषत: सर्वसामान्यांनी दिलेल्या दानातून उभारण्यात येणार आहे.

- या भव्य मंदिराचे नाव आधी 'विराट अंग्कोर वॅट राम मंदिर' असे ठरविण्यात आले होते. पण कंबोडियातील काही लोकांनी त्यास आक्षेप घेतल्याने ते बदलून 'विराट रामायण मंदिर' असे करण्यात आले. हिंदू राजा सूर्यवर्मन राजवटीतील 'अंग्कोर वॅट' हे मंदिर सध्या युनेस्को जागतीक वारसा यादीत समाविष्ट आहे.
(वृत्तसंस्था) 03 oct 2013, Lokmat
http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-03-10-2013-177f3&ndate=2013-10-03&editionname=main

Monday, September 30, 2013

यशोगाथा अमेरिकेतील हिंदूंची ! - -'लोकमत'मधील लेख

     हिंदू विदेशात जातात, तेव्हा ते तेथे आपली विजयपताका फडकवितात. असे असताना आपला भारत देश गरीब का राहिला आहे? हा मला पडणारा व सतावणारा प्रश्न आहे. माझ्या मते, 'सोशालिझम' व 'सेक्युलेरिझम' ही दोन दुखणी त्याला कारण आहेत. नेहरूप्रणीत 'सोशालिझम'ने 'लायसन्स- कोटा- राज'ला जन्म दिला आणि उद्योजक वर्गाचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले; आणि एकविसाव्या शतकात आपण हमखास यशस्वी होऊ, असे जगात कोठेही स्वत:च्या कृतीने ज्यांनी अद्याप दाखवून दिलेले नाही, अशा लोकसमूहांचे लाड करण्याचे व त्यांना खास वागणूक देण्याचे काम 'सेक्युलेरिझम'ने केले आहे. त्याचीच फळे संपूर्ण भारत देश आणि ते लाडावलेले लोकसमूहही भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. 'कोटा' व 'रिझर्वेशन' यांमुळे बहुसंख्याकांना त्यांच्या हक्काचे नाकारले जात आहे
>
> यशोगाथा अमेरिकेतील हिंदूंची
> (22-09-2013 : 00:07:51)     
>
> - डॉ. दिलीप कारे
>
> 'प्यू' रिसर्च फोरम' नावाच्या एका अमेरिकी संशोधन गटाने त्या देशात वास्तव्य करणार्‍या विभिन्न धार्मिक लोकसमूहांचे सामाजिक, शैक्षणिक दृष्टिकोनांतून सर्वेक्षण केले आणि त्यांची अमेरिकी लोकांशी तुलना केली आहे. अमेरिकेतील हिंदू हा तेथील सर्वांत सधन व संपन्न लोकसमूह बनला असून, सर्वच क्षेत्रांत त्यांने उत्तम कामगिरी केल्याचे दिसून आले आहे.
>
> एका 'प्यू' रिसर्च फोरम' नावाच्या अमेरिकी संशोधन गटाने त्याचा अहवाल अगदी नुकताच प्रसिद्ध केला आहे. सर्वेक्षणासाठी घेतलेले सर्व लोकसमूह आशिया खंडातून अमेरिकेत स्थलांतर केलेले आहेत. त्यात हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ज्यू आहेत, बौद्धधर्मीय आहेत. या सर्वेक्षण अहवालांतून या लोकसमूहांमधील साम्य व विरोध यांवर उत्तम प्रकाश पडतो आणि एकंदर अमेरिकी समाजात या समूहांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा काय आहे, त्यांचा प्रभाव कसा व किती आहे, याचा उलगडा होतो.
> सर्वेक्षणासाठी घेतलेल्या या लोकसमूहांमध्ये चीन, जपान, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, भारत, पाकिस्तान या देशांतून अमेरिकेत स्थलांतर केलेले लोक आहेत. यामधील सर्वांत मोठा लोकसमूह बौद्ध धर्मीयांचा आहे आणि तो प्रामुख्याने चीन, व्हिएतनाम, लाओस व कंबोडिया या देशांतून दडपशाही, छळ, अन्याय, अत्याचार यांमुळे निर्वासित झालेल्यांचा आहे. याशिवाय जपानमधीलपण बौद्धधर्मीय आहेत. ज्यू, मुस्लिम व हिंदूपण आहेत. यापैकी हिंदू अमेरिकेत गेले आहेत, ते छळ, अत्याचार यांतून सुटका करण्यासाठी नव्हे, तर आपले नशीब अजमावण्यासाठी, अधिक सुखी जीवन जगण्याची आकांक्षा बाळगून! हे सगळे हिंदू भारतातील आहेत. अमेरिकेची एकूण लोकसंख्या ३१ कोटी आहे आणि त्यात या स्थलांतरित हिंदूंचे प्रमाण 0.५ टक्के किंवा त्याहून थोडे अधिक आहे. याचा अर्थ अमेरिकेत वास्तव्य करणार्‍या हिंदूंची संख्या १ लाख ५५ हजारांच्या आसपास आहे.
> अमेरिकेतील सर्वसाधारण अमेरिकी नागरिकांच्या तुलनेत हे आशियाई स्थलांतरितांचे लोकसमूह शिक्षणाच्या क्षेत्रात अधिक यशस्वी झालेले आहेत, असे या सर्वेक्षण अहवालावरून लक्षात येते. त्यांची सरासरी मिळकतसुद्धा इतर अमेरिकी लोकांच्या मानाने बरीच अधिक आहे. त्यातही विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे शिक्षण व मिळकत या दोन बाबतींत हिंदूंनी ज्यूंसकट इतर सर्व स्थलांतरितांच्या लोकसमूहांना फार मोठय़ा फरकाने मागे टाकले आहे. याआधी हा मान ज्यू लोकसमूहाला होता. सर्वेक्षणात स्थलांतरित लोकसमूहांचा मतदानाचा कल, त्यांचा शैक्षणिक दर्जा, त्यांचे मिळकतीचे प्रमाण, विविध वयोगट, त्यांची धर्माबाबतची भूमिका, त्यांच्यातील आंतरधर्मीय विवाहाचे प्रमाण यांसारख्या अनेक बाबी विचारात घेण्यात आलेल्या असल्या, तरी त्यांचा शैक्षणिक दर्जा व मिळकतीचे प्रमाण या फक्त दोन बाबी विचारांत घेतल्या, तर अनेक गोष्टींचा उलगडा होतो. अहवालानुसार अमेरिकेतील हिंदूंमध्ये ५७ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व ८५ टक्के पदवीधर आहेत. त्याखालोखाल ज्यूंमध्ये हे प्रमाण ३४ टक्के व ६३ टक्के आहे. उरलेल्यांपैकी बौद्ध धर्मीयांमध्ये १७ टक्के व ३४ टक्के आहे. अमेरिकेतील अमेरिकी लोक चौथ्या क्रमांकावर असून, त्यांच्यात फक्त १२ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले, तर २८ टक्के पदवीधारक आहे. मुस्लिमांमध्ये ११ टक्के पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व २३ टक्के पदवी प्राप्त केलेले आहेत.
> शिक्षणामधील या भरारीशिवाय अमेरिकेतील हिंदूंमध्ये आणखी एक विशेष गुण आहे, जो अमेरिकनांमध्ये व अन्य आशियाई लोकसमूहांमध्ये नाही. हिंदू जोखीम पत्करणारे आहेत. म्हणून ते स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यास एका पायावर तयार असतात. किंबहुना स्वतंत्र व्यवसाय ही अमेरिकेतील त्यांची पहिली पसंती असते. कमी शिक्षण घेतलेल्यांनी अमेरिकेतील मॉटेल उद्योग व 'कन्व्हिनियन्स स्टोअर' व्यवसाय काबीज केला आहे. आजच्या घडीला अमेरिकेतील ५0 टक्क्यांवर मॉटेल्स गुजराथी पटेल समाजाच्या मालकीची आहेत आणि ती 'पटेल मॉटेल्स' म्हणूनच ओळखली जातात. हिंदूंच्या मालकीच्या 'कन्व्हिनियन्स सेंटर्स'ची संख्या तर ६0 टक्क्यांच्या वर आहे. तांत्रिक व तंत्रवैज्ञानिक क्षेत्रातदेखील उद्योजकांनी अशीच दौड मारली आहे. हायटेक उद्योगांचे जगातील सर्वांत मोठे केंद्र मानल्या जाणार्‍या 'सिलिकॉन व्हॅली'मध्ये जे नवे उद्योग उभे राहतात, त्यापैकी ३३ टक्के उद्योगांच्या प्रमोटर्समध्ये किमान एक हिंदू असतो.
> अमेरिकेतील हिंदू जेथे नोकरी मिळण्याची खात्री आहे, अशाच क्षेत्रातील पदव्या संपादण्याची ते खबरदारी घेतात. अमेरिकेतील हायस्कूलमध्ये शिकणार्‍या प्रत्येक पाच हिंदू विद्यार्थ्यांमागे एक मेडिकल कॉलेजमध्ये जातो. उरलेले चार विशुद्ध विज्ञान, गणित किंवा इंजिनिअरिंग विषयात पदवी मिळवितात. त्यांना अमेरिकेत सर्वाधिक मागणी आहे.
> वरील सर्व बाबी एकत्रित विचारात घेतल्या, तर एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते, की अमेरिकेतील हिंदू हा तेथील सर्वांत सधन व संपन्न लोकसमूह बनला आहे. विभिन्न धार्मिक लोकसमूहांमधील मिळकतीची आकडेवारी यावर उत्तम प्रकाश टाकते. अहवालाप्रमाणे हिंदूंमध्ये ४८ टक्के कुटुंबांची मिळकत एक लाख डॉलर्स व त्याहून अधिक आहे आणि ७0 टक्के कुटुंबांची मिळकत ७५ हजार डॉलर्स व त्याहून अधिक आहे. ज्यू कुटुंबांच्या बाबतीत हे प्रमाण ४0 टक्के व ५३ टक्के, बौद्धांमध्ये १४ टक्के व २७ टक्के आणि मुस्लिमांमध्ये १४ टक्के व २३ टक्के आहे. तर अमेरिकी कुटुंबांच्या बाबतीत फक्त १५ टक्के व २८ टक्के आहे. याचा अर्थ मिळकतीच्या बाबतीतपण हिंदू पहिल्या स्थानावर आहेत. हिंदूंना अमेरिकेत पक्षपाती वागणूक मिळत असूनही त्यांनी सर्व आघाड्यांवर हे असे असाधारण यश मिळविलेले आहे. अर्थात, अमेरिकेत हिंदूंकडे अभिमानाने व आदराने पाहिले जाते, हे पण लक्षात घेतले पाहिजे. मी अधूनमधून अमेरिकेला जातो, तेव्हा विमानतळावर किंवा शॉपिंग मॉलमध्ये अपरिचित भेटतात. मी भारतीय आहे असे सांगताच, मी एक तर वैज्ञानिक किंवा डॉक्टर असणार, असे त्यांना ठामपणे वाटते.
> हिंदू लोक विदेशात जातात, तेव्हा तेथील स्थानिक लोकांच्या मानाने अधिक शिकलेले, कायद्यांचे काटेकोर पालन करणारे व अधिक संपन्न असल्याचे जाणवते. हे फक्त अमेरिकेपुरतेच नाही. इंग्लंड, कॅनडा, सिंगापूर, हाँगकाँग व इतरत्र कोठेही जा, हिंदूंच्या बाबतीत हेच आढळून येते. हिंदू विदेशात जातात, तेव्हा ते तेथे आपली विजयपताका फडकवितात. असे असताना आपला भारत देश गरीब का राहिला आहे? हा मला पडणारा व सतावणारा प्रश्न आहे. माझ्या मते, 'सोशालिझम' व 'सेक्युलेरिझम' ही दोन दुखणी त्याला कारण आहेत. नेहरूप्रणीत 'सोशालिझम'ने 'लायसन्स- कोटा- राज'ला जन्म दिला आणि उद्योजक वर्गाचे आर्थिक स्वातंत्र्य हिरावून घेतले; आणि एकविसाव्या शतकात आपण हमखास यशस्वी होऊ, असे जगात कोठेही स्वत:च्या कृतीने ज्यांनी अद्याप दाखवून दिलेले नाही, अशा लोकसमूहांचे लाड करण्याचे व त्यांना खास वागणूक देण्याचे काम 'सेक्युलेरिझम'ने केले आहे. त्याचीच फळे संपूर्ण भारत देश आणि ते लाडावलेले लोकसमूहही भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. 'कोटा' व 'रिझर्वेशन' यांमुळे बहुसंख्याकांना त्यांच्या हक्काचे नाकारले जात आहे. मित्तल स्टील हा जगातील मोठा पोलाद उद्योग ज्यांनी इंग्लंडमध्ये उभा केला, त्यांचे याबाबतीत उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. आज ते इंग्लंडमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत उद्योगपती आहेत आणि त्यांची संपत्ती ११ अब्ज अमेरिकी डॉलर्स एवढी आहे. 'लायसन- कोटा- राज'ला कंटाळून त्यांनी भारत सोडला होता. नव्हे, त्यांना सोडावा लागला होता. एकूण आलेख पाहिला तर अमेरिकास्थित हिंदूंची कामगिरी मात्र निश्‍चितच गौरवास्पद आहे व त्यांच्या गुणांचे दर्शन घडवणारीही...
>
> http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=ManthanEdition-52-1-21-09-2013-c7f71&ndate=2013-09-22&editionname=manthan
>
> --
>
>
>
>

Watch "Nawaz Sharif calling Indian Prime Minister a dehati aurat( Village woman)" on YouTube

http://www.youtube.com/watch?v=a47HFJ0imYk&feature=youtube_gdata_player

Thursday, September 26, 2013

सोलापुरात होणार विवेकानंद साहित्य संमेलन

१५० व्या जयंतीवर्षानिमित्त ९ व १० नोव्हेंबर रोजी आयोजन
सोलापूर | युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ९ आणि १० नोव्हेंबर २०१३ रोजी सोलापूरात विवेकानंद साहित्य संमेलन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यावर होणारे हे भारतातील पहिलेच संमेलन आहे. हिंदी साहित्यातील प्रख्यात लेखक श्री. नरेंद्र कोहली (दिल्ली) यांची साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 

Wednesday, September 4, 2013

मदरशांना अनुदान देण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

Published: Wednesday, September 4, 2013
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक समाजाला खूश करण्यासाठी राज्यातील मदरशांना अनुदान सुरू करण्याचा प्रस्ताव बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मदरशांना अनुदान सुरू करण्याचा निर्णय अल्पसंख्याक विभागाने घेतला आहे. राज्यात आजवर कोणत्याही धार्मिक शिक्षण संस्थेस राज्य सरकारकडून कधीही मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही योजना वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. 

Tuesday, September 3, 2013

दोनच मिनिटांत बरा झालो

भैरप्पा मल्लिकार्जून पाटील, शिर्पनहळ्ळी, ता. द. सोलापूर. 9325306283
सात वर्षांपूर्वीची घटना आहे. शेतात काम करताना अचानक माझ्या पाठीत कळ आली आणि तीव्र वेदना होऊ लागल्या. तेव्हा मी 58 वर्षांचा होतो. सोलापूरपासून 18 किलोमीटरवर शिर्पनहळ्ळी हे माझं गाव, पण आडवळणी. त्यामुळे वाहनांची सोय नाही. माझा मुलगा शहरात पत्रकार आहे. त्याने सोलापुरातूनच रिक्षा केली. मला काहीच हालचाल करता येत नव्हती. बसलेल्या स्थितीतून उठायचे म्हटले तरी पाठीत जीवघेणी कळ. हळूवार उचलून रिक्षात बसवण्यात आले. पाय थोडे जरी हलले तरी तीव्र वेदना होत.

इमामांना दिले जाणारे मानधन अवैध



कोलकता - पश्‍चिम बंगाल सरकारतर्फे इमाम आणि मुझिमांना दिले जाणारे मासिक मानधन अवैध व घटनेच्या चौकटीत न बसणारे असल्याचा निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने आज दिला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा निकाल मोठा दणका असल्याचे मानले जात आहे.

Friday, August 30, 2013

भुवन मण्डले

भुवन मण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयम् |
सुविवेकमयं स्वानन्दमयम् ॥


भुवनमण्डलामध्ये अर्थात विश्‍वामध्ये नवीन युगाचा उदय होऊ दे. हे नवीन युग सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असू दे म्हणजेच सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असू दे.


वह्निवायुजल बल विवर्धकं पांचभौतिकं विज्ञानम्‌ |
सलिलनिधितलं गगनमण्डलं करतलफलमिव कुर्वाणम् |
दीक्षुविकीर्ण मनुजकुलमिदं घटयतुचैक कुटुम्बमयम्‌॥
अग्नी, वायू, जल आणि बल यांची वृध्दी करणारे पंचभौतिक विज्ञान जिथे आहे, जिथे समुद्रतळ आणि आकाश हे हातात ठेवलेल्या फळासमान सुगम आहे, जिथे सर्व दिशांमध्ये व्यापलेला मानव समुदाय एका कुटुंबात गठित (सामावलेला) आहे, अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.


सगुणाकारं ह्यगुणाकारं एकाकारमनेकाकारम्‌ |
भजन्ति एते भजन्तु देवं स्वस्वनिष्ठया विमत्सरम्‌ |
विश्‍वधर्ममिममुदारभावं प्रवर्धयतु सौहार्दमयम्‌॥
 जिथे सुगुणाकार वा निर्गुणाकार, एकाकार वा अनेकाकार ईश्‍वराची आपापल्या निष्ठेनुसार ईर्ष्यारहित होऊन उपासना केली जाते अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.


जीवे जीवे शिवस्वरुपं सदा भावयतु सेवायाम्‌ |
श्रीमदूर्जितं महामानवं समर्चयतु निजपूजायाम्‌ |
चरतु मानवोऽयं सुहितकरं धर्म सेवात्यागमयम्‌॥जिथे प्रत्येक जिवाची शिवस्वरुप मानून सेवा करण्यात येते, मनुष्यातील ईश्‍वरत्वाच्या प्रकटीकरणासाठी पूजा केली जाते, ज्या युगात मनुष्याचे आचरण समष्टिहितासाठी त्याग, सेवा आणि धर्म यांनी युक्त असेल. अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.

तमोमयं जन जीवनमधुना निष्क्रियतालऽऽस्य ग्रस्तम्‌ |

रजोमयमिदं किंवा बहुधा क्रोध लोभमोहाभिहतम् |
भक्तिज्ञानकर्मविज्ञानै: भवतु सात्विकोद्योतमयम् ॥

आजचे मानवी जीवन हे एकतर तमसपूर्ण निष्क्रिय आणि आळस याने भरुन राहिले आहे किंवा रजोगुणाच्या प्राबल्यामुळे क्रोध, लोभ आणि मोह यामुळे दु:खी झालेले आहे. भक्ती, ज्ञान, कर्म आणि विज्ञान याद्वारा मानवी जीवन सात्विक प्रकाश देणारे बनू दे. अशा नवयुगाचा उदय होऊ दे, सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

आर्य आणि अनार्य

विवेकानंद साहित्य संमेलन २०१३

सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद

विवेकानंदांच्या विचारांचेऔचित्य

विवेकानंद, विज्ञान आणि धर्म

जमशेटजी टाटा यांचे स्वामी विवेकानंदांना पत्र

स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

Wednesday, August 28, 2013

Published: Wednesday, August 28, 2013
नक्षलवाद्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणाऱ्या हेम मिश्रा या विद्यार्थ्यांला गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यामुळे नक्षल चळवळीच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. हेम मिश्रा निर्दोष असल्याचा जोरदार प्रचार सध्या सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातून या समर्थकांकडून सुरू असला तरी हा विद्यार्थी कट्टर नक्षलवादी असून, तो नियमितपणे अबूजमाड परिसरातील नक्षलवाद्यांना भेटत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अटकेमुळे चळवळीचे ’दिल्ली कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले ?

साभार : राजू परुळेकर यांचा ब्लॉग 
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या झाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा अनेकांप्रमाणे माझाही विश्वास बसला नाही. त्यांचा देह बेवारस असल्या प्रमाणे जवळ जवळ एक तास, पोलिसचौकी समोर पुण्यात ओंकारेश्वराच्या घाटाबाजूला पडून होता. हि सारी सुन्न करणारी बातमी मी तटस्थ पणे पाहु शकत नव्हतो कारण डॉक्टरांची मुलगी मुक्ता आणि जावई अनिश आणि मुलगा हमीद ह्यांच्याशी स्नेहाचे सबंध. स्वत: डॉक्टर आणि त्यांची पत्नी शैला ह्यांचा बाबत वाटणारी आपुलकी आणि प्रेमा शिवाय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, (डॉक्टर बंधू) ह्यांच्याशी असलेला स्नेहाचा धागा हि त्यात होता.

Thursday, August 22, 2013

संघर्षगाथा विवेकानंद शिला स्मारकाची

भारताच्या दक्षिण टोकावर कन्याकुमारीच्या समोर तीन सागरांच्या संगमावर असलेल्या एका विशाल शिलाखंडावर उभे असलेले भव्य विवेकानंद शिला स्मारक राष्ट्रीय एकतेचे पवित्र तीर्थस्थान बनले आहे. विश्वगुरू स्वामी विवेकानंदांचे १९६३ ला त्यांच्या जन्मशताब्दीला उभारलेले हे स्मारक भारताचेच नव्हे, तर सर्व जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे.

संस्कृत सिखने से क्या मिलता है?

म्हणतात, रेल्वेतून वातानुकूलित डब्यातून प्रवास सर्वांत बोअर आहे. त्यातून प्रवास करणारे लोक इंग्रजी वर्तमानपत्र किंवा इंग्रजी मासिकपत्रिकेतच व्यस्त असतात. इंग्रजी संस्कृतीच्या आहारी गेलेले हे लोक, इतर सामान्य लोकांकडे पाहतही नाही. म्हणून आपलं साधं शयनयानच बरं. कसही राहा. प्रवास छान होतो. परंतु, त्याबाबतचा माझा अनुभव वेगळा होता.पुणे-नागपूर ३ टिअर वातानुकूल शयनयानेत मी व पत्नी प्रवास करत असताना, इतर काही मंडळी प्रवास करीत होती. आम्ही दोघंही आपसात संस्कृत भाषेत संभाषण करीत होतो. इतर लोक आपलं मासिक घेऊन खूप व्यस्त आहेत, तर कुणी लॅपटॉपवर खूप काहीतरी करीत आहे,असं दर्शवीत होते. आमच्या गप्पा बराच वेळ चालू होत्या.

A decade of economic destruction - II

Economy on verge of internal, external bankruptcy


Undoubtedly the reckless current account deficit of $339 billion in the nine years of the UPA rule has directly hit the Rupee unconscious. The CAD is the proximate cause of the Rupee’s disgrace, but not the only cause. Fiscal deficit is as much a culprit. Fiscal deficit is the excess outgo of government over its revenues. The deadly combination of huge current account deficits and high fiscal deficits have put the Rupee on the ventilator. See the fiscal deficits record of the UPA Government. In its nine-year rule, the UPA Government has incurred a fiscal deficit of over Rs 27 lakh crore -- of which it incurred Rs 22.66 lakh crore in the last five years at an average of Rs 4.5 lakh per year against the average of Rs 1.35 lakh a year in the earlier four years. The government’s alibi for the huge deficit of almost Rs 23 lakh crore in the last five years is the stimulus it gave to the economy by cuts in excise and customs tariff because of the global meltdown in 2008.
Because of the tax cuts, the revenue deficit shot up to Rs 16 lakh crore in five years averaging over Rs 3 lakh a year against the average of Rs 0.75 lakh in the first four years. The stimulus given in 2008 is still on, partially. See how this has robbed the nation, imposed high fiscal and huge current account deficits, eroded the Rupee’s value and benefited only the corporates.

A decade of ecinomic destruction I

Reckless imports put rupee on ventilator

 
After watching the relentless fall of the Indian rupee for 18 months with saintly restraint, Finance Minister P Chidambaram declared on August 12 that he would cut the Current Account Deficit (CAD) — the excess outgo over receipts of foreign exchange — and stabilise the rupee. In January 2012, Indians could buy one US dollar by paying Rs 45. But, by August 12, they needed to pay more, Rs 61 for a dollar, the dollar rising by over 35 percent since January 2012, mirroring an equal fall in the rupee value.
This is the direct outcome of the burgeoning CAD since 2004-2005. On August 12, Chidambaram announced “measures” to reduce the CAD and arrest the rupee slide. But, within 36 hours, on August 14, the rupee fell further, to Rs 61.50 per dollar.

स्वामी विवेकानंद यांच्यावरील चित्रपट

दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर ...

 
मित्रांनो, पुढील तीन महानुभावांच्या विधानांमधील गुणात्मक फ़रक कोणी उलगडून सांगू शकेल काय? पहिली प्रतिक्रिया डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशीची आहे आणि पुढील दोन प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर लगेचच्या आहेत. तिघांमध्ये कितीसा फ़रक आहे?
========================================

"आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू, ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्‍वराने केलेली कृपाच आहे."

---प. पू. डॉ. आठवले (सनातन संस्था)

 

Tuesday, August 20, 2013

मनमोहनसिंग विरुद्ध नरेंद्र मोदी

वेदप्रताप वैदिक | Aug 20, 2013, 00:03AM IST

दरवर्षी स्वातंत्र्यदिनास आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण देत असतात आणि सर्व मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील जनतेला उद्देशून भाषण देत असतात; परंतु  यावर्षीचा स्वातंत्र्यदिन देशाच्या इतिहासात आश्चर्यकारक ठरला आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले आणि अन्य एका नेत्याने राज्याच्या जनतेस संबोधित केले. पंतप्रधान आणि अन्य व्यक्तीच्या भाषणाची तुलना झाली असे यापूर्वी कधी घडले नव्हते. यापूर्वीही पंतप्रधानांच्या भाषणाची प्रशंसा आणि टीका झालेली आहे; परंतु यंदा प्रथमच भाषणांची नव्हे, तर वक्त्यांची तुलना करण्यात आली. तीसुद्धा थेट पंतप्रधानपदावरील व्यक्तीची एका मुख्यमंत्र्याशी. मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी यांची तुलना कशी होऊ शकते?  देशाच्या विविध दूरचित्रवाहिन्या भाजप किंवा गुजरात सरकारच्या नियंत्रणाखाली तर नाहीत! जर त्यांची इच्छा नसेल तर मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याची कोणी त्यांना जबरदस्ती केली असती का? माध्यमांनी स्वत:च्या मर्जीनेच पंतप्रधानांच्या दीडपट मोठे असलेले मोदींचे संपूर्ण भाषण सतत प्रसारित केले आणि दिवसभर त्या दोघांच्या भाषणांची तुलना केली; असे का घडले असावे?

Saturday, August 17, 2013

अफगानिस्तान से पृथ्वीराज चौहान की अस्थियां लेकर लौटा था शमशेर?

(तस्वीर: गजनी में मौजूद पृथ्वी राज की समाधि को अपमानित करता अफगानी)
नई दिल्ली. कुछ घंटे पहले हमने अपनी आजादी की 67 वीं वर्षगांठ धूमधाम से मनाई। इस मौके पर देश ने अपने महान सपूतों और वीरांगनाओं को याद किया। लेकिन क्या आपको मालूम है कि भारत पर अंग्रेजों के कब्जे से कई शताब्दियों पहले ही विदेशी आक्रमणकारियों ने हमारी जमीन को नापाक करने की कोशिश की थी? 

Sunday, August 11, 2013

नरेंद्र मोदी यांनी हैदराबादेत केलेले संपूर्ण भाषण

हैदराबाद में नरेंद्र मोदी ने तेलगू में भाषण की शुरुआत की। अपने भाषण की शुरुआत उन्‍होंने इस तरह से नमस्‍कार करके की- सोधरा, सोधरी, मनोलारम, नमस्‍कारम। अपने संबोधन में नरेंद्र मोदी ने कहा- आपलोग 17 सि‍तंबर को हैदराबाद डे मनाते हैं, और मेरा सौभाग्‍य है कि इस दि‍न मेरा जन्‍मदि‍न भी है। मैं आंध्र प्रदेश भाजपा के सभी वरि‍ष्‍ठ नेताओं को हृदय से अभि‍नंदन करता हूं। उन्‍होंने इस पॉलि‍टि‍कल सभा का समाज सेवा के लि‍ए उत्‍तम तरीके से उपयोग कि‍या। और मैं आंध्र के युवकों को अभि‍नंदन देता हूं कि उन्‍होंने इस जनसभा में पांच रुपया रजि‍स्‍ट्रेशन फी देकर उत्‍तराखंड के पीड़ि‍तों के, उनके दर्द के साथ अपने आपको जोड़ने का उत्‍तम प्रयास कि‍या है। इसलि‍ए मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं। अभि‍नंदन करता  हूं।

Saturday, August 10, 2013

उग्र हिंदुत्वाला मिळतेय उभारी

‘हिंदुत्व म्हणजे प्रत्येक जीवामध्ये ईश्वर मानणे आणि त्यानुसार जगणे. यातून येते सहिष्णुता. हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक जीवनपद्धती. यहुदी आणि पारशी लोकांवर एकांतिक धर्मियांनी अस्तित्वाचे संकट उभे केले तेव्हा त्यांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणारी विचारधारा म्हणजे हिंदुत्व. आपला धर्म जसा सत्य आहे तसे अन्य धर्मही सत्य आहेत, अशी श्रद्धा असल्यामुळे धर्मांतरण आणि त्यासाठी रक्तपात न करणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. परंतु, आज या सहिष्णुतेचा अतिरेक होत आहे. मतांच्या राजकारणामुळे हिंदूंना कोणी वाली उरला नाही. आसाम, काश्मीर, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये हिंदूंची संख्या झपाट्याने कमी होतेय. लव्ह जिहादच्या मार्गाने दरमहा हजारो हिंदू तरुणींना बाटवून धर्मांतरित करण्यात येत आहे. अशा वेळी हिंदूंनी गरजेप्रसंगी शस्त्र घेऊन सुरक्षा लढ्याला सिद्ध झाले पाहिजे,’ असा उग्र विचार घेऊन काम करणाऱ्या  देशभरातील 70 हून अधिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांचे पाच दिवसांचे अधिवेशन 6 ते 10 जून या काळात गोवा येथे झाले.

Saturday, August 3, 2013

बाली हिंदू साम्राज्य

मध्यंतरीसर्व वर्तमानपत्रांत एक बातमी ठळकपणे झळकली, ती म्हणजे इंडोनेशियाने अमेरिकेला एक अतिभव्य सरस्वतीची मूर्ती दिली! सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. एका इस्लामी देशाने ही मूर्ती कशी दिली? ही मूर्ती बालीला तयार करण्यात आली.खरंतर इंडोनेशियात सर्वत्र हिंदुसंस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. बाली हा इंडोनेशियातील एक प्रांत असून, पश्‍चिमेला जावा, तर पूर्वेला लोम्बोक ही बेटे आहेत. बालीला अनेक नावाने संबोधिले जाते जसे- ‘देवतांचे द्वीप’, ‘हिंदूंचे द्वीप’, ‘शांतिद्वीप’, ‘प्रणयद्वीप’ आणि ‘मॉर्निंग ऑफ द वल्डर्र्!’ आम्ही मे महिन्यात इंडोनेशियाला जाऊन आलो. बाली हे लहानसे बेट. एकंदर क्षेत्रफळ ५६२० चौरस किलोमीटर. पश्‍चिम-पूर्व १४० किलोमीटर, तर दक्षिण-उत्तर ८० किलोमीटर.

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं?

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं? घटनात्मक नागरी कायदा, शरियत कायदा की जंगलचा कायदा?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. फराझ जावेद नावाचा इसम सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता. फराझ मूळचा पाकिस्तानी नागरिक. इंजिनीयर बनून अमेरिकेला गेला. तेथील नागरिकत्व घेतलं. सध्या तो अमेरिकन नौदलात इंजिनीयर म्हणून नोकरी करतो.

फितूर इस्रायली

आम्हा हिंदूंना फंदफितुरी कशी अगदी अंगवळणी पडलेली आहे. अलेक्झांडरला पोरसविरुद्ध लढताना अंभीने खुशाल मदत केली. जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध शहाबुद्दीन घोरीला मदत केली. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि इमादशहा हे सुलतान विजयनगरच्या रामराजाचं हिंदू राज्य बुडवायला निघाले, तेव्हा राक्षसतागडीच्या भीषण युद्धात आमचे मराठे सरदार खुशाल सुलतानांच्या बाजूने लढले. 

जपानमध्ये हिंदू संस्कृती

आर्य नावाच्या उंच, गौरवर्णीय, परक्या लोकांनी भारतावर स्वारी करून इथल्या मूळ रहिवाशांना दास बनवलं, हा खोटा सिद्धांत ब्रिटिश हस्तक पंडित फ्रेडरिक मॅक्समुल्लरने मांडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तो भारतीयांच्या जाणिवेतच काय, नेणिवेतही प्रयत्नपूर्वक रुजवला.

अमेरिकेचे ‘हे’ ६५ दरबारी हुजरे!

नरेंद्र मोदींना विरोध केला काय किंवा त्यांचे समर्थन केले काय, भारतीय लोकशाहीत याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. गेल्या १५ वर्षांत कदाचित ते जगात सर्वाधिक चर्चित आणि तथाकथित सेक्युलर मंडळींकडून व्यावसायिक विरोधाचे बळी ठरविले गेले आहेत. परंतु, खोट्यानाट्या आरोपांवरून कथित सेक्युलॅरिस्टांनी जसजसा त्यांना विरोध केला, तसतशी नरेंद्रभाईंची वाटचाल अधिकच वेगात झाली आणि आमजनतेने त्यांना आपल्या डोक्या-खांद्यावर घेतले. आता राज्यसभेचे एक खासदार मोहम्मद अदीब यांनी अन्य खासदारांच्या स्वाक्षर्‍या करवून अमेरिकेच्या सरकारकडे एक निवेदन पाठविले आहे. नरेंद्र मोदींना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यातील काही खासदारांनी- ज्यात माकपचे सीताराम येचुरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे- म्हटले आहे की, या निवेदनातील त्यांच्या स्वाक्षर्‍या बनावट आहेत. आता या प्रकरणाचा निपटारा आता अदीबच करतील किंवा न्यायालय.

जातीयवादाला खतपाणी घालणारी कॉंग्रेस

undefinedइस्लामी जिहादविरुद्धच्या आपल्या संघर्षात भारत यशस्वी होऊ शकतो काय? इशरत जहां चकमकीनिमित्त सरकारने जेथे एकीकडे आपल्याच गुप्तचर संस्थांना एकमेकांच्या विरोधात उभे केले, तेथेच त्या सरकारचा प्रवक्ता एका दहशतवादी संघटनेच्या निर्मितीसाठी गुजरात दंगलींना जबाबदार ठरवत आहे. अशी मानसिकता असल्यास इस्लामी जिहादींपासून सभ्य व सुसंस्कृत समाजाला रक्तरंजित होण्यापासून कसे वाचविता येणार?

Tuesday, July 30, 2013

इंग्रजीमुळे फायद्यापेक्षा नुकसान जास्त

वेदप्रताप वैदिक | Jul 30, 2013, 02:00AM IST आता इंग्रजीमुळे फायदा होतो आहे की नुकसान या जुन्याच चर्चेला पुन्हा तोंड फुटले आहे.इंग्रजीमुळे फायदा कमी झाला आणि नुकसान जास्त असे माझे स्पष्ट मत आहे. कोणतीही नवी भाषा शिकल्याने फायदा होतोच. जर ती भाषा विदेशी असेल तर थोडा जास्त होतो. जागतिक  व्यापार, कूटनीती, व्यवसाय, ज्ञानविज्ञान आणि संपर्काची नवी दालने उघडली जातात. भारतात तीन ते चार टक्के लोक कामचलाऊ इंग्रजी जाणतात, याचा त्यांना फायदाही झाला आहे. नोकरी, व्यवसायात आणि समाजात त्यांचेच वर्चस्व आहे. ते भारताचे धोरण ठरवणारे आणि भाग्यविधाते आहेत. 125 कोटींचा देश हेच चार-पाच कोटी  लोक चालवत आहेत. इंग्रजाळलेले हे लोक मुख्यत्वे शहरात राहतात. तीन-चार हजार कॅलरीचे स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण करतात. ब्रँडेड कपडे आणि दागिन्याने मढलेले असतात. त्यांना वैद्यकीय सेवा, मनोरंजनाच्या सुविधा, पर्यटनाच्या सोयी सर्व उपलब्ध असतात. त्यांची मुले इंग्रजी माध्यमाच्या महागड्या  शाळेत शिकतात. 

...म्हणून ‘दुर्गा’ला हटवलं

मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ // Jul 29, 2013, 11.03AM IST
दिल्लीतील ग्रेटर नोएडा येथे एका मशिदीच बांधकाम सुरू होतं. पवित्र रमझानच्या महिन्यात मशिदीचं काम सुरू असल्यानं सगळ्यांनाच आनंद वाटत होता. पण ही मशिद अनधिकृत असल्याचं लक्षात येताच एका महिला आयएएस अधिका-यानं त्या मशिदीचं काम थांबवलं. पण राजकीय नेत्यांनी राजकारण करत त्या महिलेला हटवलं.

Saturday, July 27, 2013

बाटला हाऊस चकमक खरीच; अतिरेकी शहजाद अहमद दोषी

 वृत्तसंस्था   |  Jul 26, 2013, 09:27AM IST
राजकीय चकमक
1. सर्वात पहिल्यांदा काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी घटनेचे बनावट चकमक असे वर्णन केले होते. ते प्रथम बाटला हाऊसला पोहोचले. नंतर आझमगडचा दौरा केला. तेथे मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांना निष्पाप असल्याचे म्हटले होते. न्यायालयीन चौकशी व्हावी, असे म्हटले होते. निर्णयानंतर वक्तव्य आणि मागणीवर ठाम.

2. बाटला हाऊसची छायाचित्रे पाहून सोनिया गांधी यांना रडू कोसळले होते, असे सलमान खुर्शीद यांनी म्हटले होते. त्या वक्तव्यावर खूप राजकारण झाले; परंतु नंतर सलमान यांनी घूमजाव केले, माझ्या वक्तव्याचा गैरअर्थ काढण्यात आला, असे त्यांनी म्हटले होते. खुर्शीद सध्या मात्र मौन धारण करून आहेत.

गुजरात दंगलीच्या आधीपासून सक्रिय होती इंडियन मुजाहिदीन

इंद वशिष्ट | Jul 26, 2013, 03:27AM ISTनवी दिल्ली  - काँग्रेसचे सरचिटणीस शकील अहमद यांनी गुजरातच्या दंगलीनंतर इंडियन मुजाहिदीन (आयएम)ची स्थापना झाल्याच्या वक्तव्यामुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, प्रत्यक्षात आयएम ही संघटना गुजरात दंगलीच्या आधीपासूनच कार्यरत असल्याचे समोर आले आहे. 

नरेंद्र मोदी एक नया सपना बेच रहे हैं


प्रीतीश नंदी | Jun 21, 2013, 08:05AM IST
राहुल परिवर्तन का प्रतिनिधित्व नहीं करते, क्योंकि वे कांग्रेसी हैं और गांधी हैं। जबकि मोदी भाजपा नहीं हैं, वे अकेले हैं। वे तमाम बातें जोर-शोर से करते हैं, लेकिन अपने आप को छोड़कर किसी के प्रति जवाबदेह नहीं हैं। 
इसमें   कोई संदेह नहीं है कि नरेंद्र मोदी इन दिनों बहुत लोकप्रिय हैं। वे हर किसी के नायक नहीं हो सकते हैं। लेकिन, युवाओं, शहरी भारत और विदेशों में रहने वाले भारतीयों के बीच उनकी लोकप्रियता अभी हाल के महीनों में काफी बढ़ी है।

अंग्रेजी से फायदा कम, नुकसान ज्यादा

वेदप्रताप वैदिक | Jul 27, 2013, 06:23AM IST

देश के लोग अपनी भाषा सीखें या न सीखें। उन भाषाओं के जरिये उन्हें काम-काज मिले या न मिले। परंतु कायदा यह हो कि उन्हें अंग्रेजी सीखनी ही होगी वरना वे शिक्षित नहीं माने जाएंगे। उन्हें ऊंची नौकरियां नहीं मिलेंगी, इसे आप क्या कहेंगे? क्या यह महामूर्खता नहीं है?

Wednesday, July 17, 2013

मार्केट व्हॅल्यू - नरेंद्र मोदी आणि सोनिया गांधी यांचे


तिकीटावरून कळते मोदींची 'मार्केट व्हॅल्यू'- तिवारी

नवी दिल्ली - हैदराबाद येथे पुढील महिन्यात होणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सभेला पाच रुपये तिकीट ठेवल्याने, यावरून त्यांची मार्केट व्हॅल्यू किती आहे हे कळते, अशी खोचक टीका केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी केली आहे.

सुविचार

या सृष्टीत सर्व काही सहज शक्य आहे; पण कर्मदरिद्री लोकांना ते प्राप्त होऊ शकत नाही. - तुलसीदास

संयम आणि त्यागभावनेच्या माध्यमातूनच मानवी जीवनात आनंद आणि सुख-शांती मिळवता येऊ शकते. - आइन्स्टाइन

Aurobindo, Vivekananda and Gandhi too oxymorons?

By S Gurumurthy

16th July 2013 07:27 AM
I am nationalist. I’m patriotic. Nothing is wrong. I am born Hindu. Nothing is wrong. So I’m a Hindu nationalist. So yes, you can say I’m a Hindu nationalist because I’m a born Hindu,” The moment Narendra Modi said this in his interview to Reuters last week, the secular hounds set upon him.
One of the secular hounds is Salman Kurshid, India’s External Affairs Minister. First, Khurshid being a Muslim, his secular credential is presumed. But, he has more claims to be secular. In the Indian political theatre just as hounding Modi is sufficient to prove one’s secular credential, admiring him is adequate to prove the lack of it. When Khurshid was chief of the Congress in UP, he defended the Islamic terrorist outfit Students Islamic Movement of India [SIMI] - reincarnated later as Indian Mujhahideen - as peace-loving lads, arguing as its counsel in courts. This was in 2001.

Saturday, July 13, 2013

Special Report: The remaking of Narendra Modi


(Reuters) - The lunch guests were sworn to secrecy.
The European diplomats gathered at the German ambassador's residence in New Delhi's lush green embassy enclave quizzed the guest of honour on everything from the economy and communal violence to his political ambitions. But nobody, the representatives from most of the 28 European Union states agreed, could publicly mention the man they were meeting that day: Narendra Modi, India's most controversial politician and, possibly, the country's next prime minister.

मोदींची मुलाखत जशीच्या तशी



प्रश्न : 2002 मधील दंगलीच्या संदर्भानेच आपल्याकडे पाहिले जाते याचे वाईट वाटते? उत्तर : एखाद्या बाबतीत मी चूक केलेली असेल तरच अपराधाची मला जाणीव होईल. त्याचा पश्चात्ताप होईल किंवा ते शल्य बोचेल. मी चोरी केली असेल तर पकडला जाईनच. मुळात माझ्या बाबतीत तसे काहीच नाही.
प्रश्न : 2002 मध्ये जे झाले त्याबद्दल खेद वाटतो?
उत्तर : भारतीय सर्वोच्च न्यायालय जगातील सर्वांत दर्जेदार न्यायालयांपैकी एक मानले जाते. त्याच्या विशेष तपास पथकानेही मला क्लीन चिट दिली. आणखी एक सांगतो, कोणी कार चालवतो आहे किंवा मागच्या सीटवर बसला असेल आणि चाकाखाली कुत्र्याचे एखादे पिल्लू चिरडले तर दु:ख होईल की नाही? दु:ख होणारच. मी मुख्यमंत्री आहे किंवा नाही, यापेक्षा आधी माणूस आहे. काही वाईट घडले तर मन कळवळणे साहजिकच आहे.

मोदी ने इंटरव्यू में आखिर क्या कहा...

सवाल : असली मोदी कौन, हिंदू नेता या कारोबार समर्थक मुख्यमंत्री? 
मोदी ने कहा : मैं देशभक्त हूं। राष्ट्रभक्त हूं। मैं जन्म से हिंदू हैं। इस तरह मैं हिंदू राष्ट्रवादी हूं। जहां तक काम के प्रति जुनूनी जैसी बातें हैं, तो ये उनकी हैं जो ये कह रहे हैं। इसलिए दोनों का कोई विरोध नहीं है। यह एक ही है। 

Friday, July 12, 2013

Interview with BJP leader Narendra Modi

 By Reuters Staff July 12, 2013
By Ross Colvin and Sruthi Gottipati

Narendra Modi is a polarising figure, evoking visceral reactions across the political spectrum. Critics call him a dictator while supporters believe he could make India an Asian superpower. (Read a special report on Modi here)
Reuters spoke to Modi at his official Gandhinagar residence in a rare interview, the first since he was appointed head of the BJP’s election campaign in June.
Here are edited excerpts from the interview. The questions are paraphrased and some of Modi’s replies have been translated from Hindi.
Is it frustrating that many people still define you by 2002?
People have a right to be critical. We are a democratic country. Everyone has their own view. I would feel guilty if I did something wrong. Frustration comes when you think “I got caught. I was stealing and I got caught.” That’s not my case.

Do you regret what happened?

Sunday, July 7, 2013

आतंकियों के साथ एक गांव में हथियार खरीदने भी गई थी इशरत

नई दिल्ली। इशरत जहां लश्कर-ए-तैयबा से जुड़ी आतंकी थी। उसे यूसुफ मुजम्मिल नाम के लश्कर कमांडर ने आतंकी कार्रवाई के लिए आत्मघाती हमलावर के तौर पर तैयार और भर्ती किया था। इशरत जावेद और सलीम नाम के आतंकियों के साथ हथियार हासिल करने के लिए उत्तर प्रदेश के एक गांव भी गई थी। ये बातें आईबी के एक नोट में आतंकियों के बयानों और इंटेलीजेंस इनपुट के हवाले से कही गई हैं। यह नोट आईबी के स्पेशल डायरेक्टर राजेन्द्र कुमार को बचाने के लिए तैयार किया गया था। http://www.bhaskar.com/article-hf/GUJ-ishrat-was-terrorist-4312539-PHO.html?seq=1

Friday, July 5, 2013

पत्रकारिता अतिरेक्यांना पाठीशी घालणारी आणि …

शुक्रवार दि. ५ जुलै २०१३ रोजी महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता या दोन वृत्तपत्रांमध्ये इशरत जहाँ प्रकरणातील 'बनावट' चकमकीवर अग्रलेख प्रसिद्ध झाले आहेत. अतिरेक्यांना पाठीशी घालणारी पत्रकारिता आणि निष्पक्ष पत्रीकारिता यांचे उत्तम उदाहरण म्हणून या अग्रलेखांकडे पाहता येईल… 

हा घ्या महाराष्ट्र टाईम्सचा ऐतिहासिक शोध

नरेंद्र मोदी यांच्या नावाला देशात कोणतेही वलय नव्हते आणि ते भाजपचे गुजरातमधील एका सामान्य नेते होते, तेव्हा १९९० साली, लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते. मोदी यांच्या विनंतीवरूनच अडवाणी यांनी त्यावेळी राजिंदरकुमार यांची गुजरातमध्ये नेमणूक केली होती. राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ब्यूरोचा मोदींच्या सरकारने दंगलीच्या काळात पूर्ण वापर करून घेतला.’
१) १९९० साली, लालकृष्ण अडवाणी हे देशाचे गृहमंत्री होते.?
२)राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या या ब्यूरोचा ..............?

इशरत जहाँ - कथित बनावट चकमक

इशरत जहाँ प्रकरणातील त्या 'बनावट' चकमकीचे पाप गुजरातमधील भाजप सरकारच्या की केंद्र सरकारच्या माथी मारायचे याबाबतची संदिग्धता सीबीआयने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातही कायम आहे. यातील खरे-खोटे समोर न आणता राजकीय अभिनिवेशातून, आपल्या सोयीचे तेच सत्य असे हाकारे पिटले जात आहेत.http://www.loksatta.com/sampadkiya-news/ishrat-jahan-encounter-to-death-144513/

Tuesday, July 2, 2013

Hindu Munnani State leader Murdered

Chennai: July 1: In a shocking development, at 3.00 pm today, S.Vellaiyappan, State secretary of HINDU MUNNANI, was murdered in broad daylight at Vellore Sri S.Vellaiyappan, a full-time worker of Hindu Munnani for twenty years.  Presently, he is one of the State Secretaries of Hindu Munnani.

गर्दन फंसी तो गृह मंत्रालय ने इशरत को माना आतंकी



नई दिल्ली [नीलू रंजन]। अपनी गर्दन फंसने के बाद गृह मंत्रालय ने चार साल बाद चुप्पी तोड़ते हुए इशरत जहां और उसके साथियों को लश्कर-ए-तैयबा का आतंकी साबित करने पर आमदा हो गया है। गृह मंत्रालय के एक वरिष्ठ अधिकारी ने खुलासा किया कि इशरत जहां के साथ मुठभेड़ में मारा गया जावेद शेख दरअसल डबल एजेंट था, जो आतंकियों की गतिविधियों की पल-पल की जानकारी आइबी को दे रहा था।http://www.jagran.com/news/national-home-ministry-considered-ishrat-jahan-terrorist-10518407.html

Tuesday, June 25, 2013

शिवबारत्न पुरस्कार वितरण

शिवबारत्न बहुउद्देशीय संस्थेच्या पुरस्कार वितरण समारंभाप्रसंगी डावीकडून अँड. महिबूब कोथिंबिरे, काशिनाथ भतगुणकी, यशवंत सादूल, रामचंद्र भोसले, संभाजी पवार, दिव्य मराठीचे वरिष्ठ उपसंपादक सिद्धाराम पाटील, कुबेर शिंदे, पूजा कदम, मीना लवटे, शोभा पाडळे. बसलेले डावीकडून अँड. गाजोद्दीन सय्यद, अजय दासरी, महेश गादेकर, डॉ. शिवरत्न शेटे, निरंजन बोद्धूल आदी.

Monday, June 24, 2013

उदारहृदयी नेतृत्वाची आवश्यकता

उत्तराखंड पुराच्या भयानक व विनाशकारी संकटाशी झुंजत आहे. गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि हेमकुंडसाहिब येथील यात्रेचे सर्व मार्ग ठप्प पडले आहेत. अगदी अशीच अवस्था गेल्या वर्षी झाली होती. दहा वर्षांपूर्वी झालेल्या पावसामुळेही अशीच परिस्थिती ओढवली होती. स्वातंत्र्यानंतर ते अगदी आजपर्यंत प्रत्येक पुराच्या आणि दुष्काळाच्या वेळी सरकार, पीडित नागरिकांना मोठी आर्थिक मदत देते. या (संकटकाळातील) मदतनिधीतील वितरणाच्या माध्यमातून व मोठमोठ्या आश्‍वासनांच्या माध्यमातून अधिकारी आणि नेतेमंडळी नवी वाहने आणि बंगले खरेदी करतात. पूर आणि दुष्काळाच्या समस्येवर आजपर्यंत स्थायी तोडगा का काढण्यात येऊ शकला नाही? जे नागरिक नदीच्या किनार्‍यावर राहतात, घाम गाळून व प्रचंड कष्ट उपसून ज्यांनी आपली घरे बांधली आहेत ती नदीच्या पुरात वाहून जाऊ नयेत म्हणून आजपर्यंत उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? डॉ. नित्यानंद सध्या ८८ वर्षांचे आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक महनीय व संतसमान प्रचारक राहिले आहेत. त्यांनी बर्‍याच वर्षांपूर्वी ही संकल्पना मांडली होती की, प्राचीन काळी तीर्थयात्रांसाठी पर्वतात जेवढे रस्ते तयार झाले त्यांचे नद्यांना आलेल्या पुरामुळे किंवा भूस्खलनामुळे एवढे नुकसान कधीच झाले नव्हते. तेव्हा मानवी वसाहती आणि रस्ते नद्यांच्या वर आणि मोठमोठे शिलाखंड असलेल्या पर्वतीय क्षेत्रांत अतिशय विचारपूर्वक निर्माण करण्यात येत होते. ते लोक अनुभवी होते, भलेही ते अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पदवीधर नसतील. या अनुभवांचा लाभ वर्तमान सरकारे घेऊ शकत नाहीत काय? मात्र, यासाठी प्रबळ इच्छा आणि उदारहृदयी नेतृत्वाची आवश्यकता आहे, जे विकासाला जाती, प्रांत आणि गटबाजीत हरवू देणार नाही.
हिंदुस्थान कात टाकू इच्छित आहे. विश्‍वातील सर्वांत तरुण देश २०२० मध्ये महासत्तेची स्वप्ने बघत आहे, तर २०५० चे भविष्यातील चित्र रंगवत आहे. जर मनात आणले तर आम्ही चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकू शकू. चांगले लोक सर्वच पक्षात आहेत. काय त्या सगळ्यांचा देशाप्रती विश्‍वास संपून जाईल? बर्‍याच वर्षांनंतर संपूर्ण राष्ट्र एक अशा समर्थ नेतृत्वाची सामूहिक कामना करीत आहे जे वर्षानुवर्षांची घुसमट, असुरक्षितता आणि आर्थिक विवंचनेतून आमची मुक्तता करेल. आम्ही आपल्याच तलावातील गाळात फसून विकासाच्या समुद्रापर्यंतचा प्रवास अयशस्वी करणार आहोत काय? जर अशी निर्णायक वेळ आलीच आहे, तर अर्जुनाप्रमाणे केवळ विजयसाधनेच्या दिशेनेच सर्वांना एकत्र येऊन लक्ष केंद्रित करावे लागेल.
तरुण विजय यांच्या लेखातून

हनुमंत उपरे यांची चळवळ निव्वळ थोतांड

'कर्मकांडा'ला सरसकट विरोध करण्याचे आवाहन, हे थोतांडच
महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षांपासून सत्यशोधक ओबीसी परिषद धर्मातर करण्यासंबंधी अभियान चालवत आहे. 'ओबीसी बांधव बौद्ध धम्माच्या वाटेवर' या अभियानांतर्गत पाचवी जनजागृती परिषद येत्या २२ सप्टेंबर रोजी नाशकात होईल. पुढील ३६५ दिवस एकही धार्मिक कर्मकांड करायचे नाही, असा निर्णयही घेण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांच्या नेतृत्वाखाली चाललेली ही चळवळ निव्वळ थोतांड आहे, असे म्हणायला पुरेसा वाव आहे.

मोदी यांनी आपलं वेगळेपण पुन्हा सिद्ध केलं

 ...अन् मोदींनी गुजराथींना वाचवलं!

मटा ऑनलाइन वृत्त । डेहरादून

'ते' उत्तराखंडला गेले... व्हीआयपी ट्रिटमेंट नको म्हणाले... सरकारी यंत्रणेवर त्यांनी कुठलाही दबाव टाकला नाही... फक्त आपल्या काही विश्वासू अधिका-यांना ते सोबत घेऊन गेले होते आणि सर्व परिस्थितीचं योग्य नियोजन करून त्यांनी तब्बल १५ हजार गुजराथी यात्रेकरूंसह अनेकांना सुखरूप घरी पोहोचवलं...

उत्तर भारतातील महाप्रलय - काही छायाचित्रे


Srinagar
 

Rishikesh
 

सिद्धाराम पाटील यांना ‘शिवबारत्न’

सोलापूर - शिवबा बहुउद्देशीय समाजसेवी संस्थेच्या वतीने देण्यात येणार्‍या शिवबारत्न पुरस्कारांची घोषणा गुरुवारी करण्यात आली. सोमवारी (दि.24) सायंकाळी 6 वाजता फडकुले सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निरंजन बोद्धूल यांनी दिली.

Saturday, June 15, 2013

शरत्चंद्र बसू यांना सुभाषचंद्र बोस यांचे पत्र

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आणि शालेय शिक्षण कटक येथे पूर्ण झाले. ज्यावेळी ते कटकमधील रेविनशा शाळेत दहावी इयत्तेत शिकत होते, त्यांच्यापेक्षा मोठे असलेले त्यांचे मधले भाऊ लंडनमध्ये शिकत होते. मॅट्रिक परीक्षेच्या तयारीदरम्यान सुभाषने त्यांना एक पत्र लिहिले, ज्यात त्यांनी भारताच्या चिंताजनक स्थितीचा उल्लेख केला होता आणि भारताच्या पुनरुत्थानाविषयी विश्वास प्रकट केला होता. सुभाषचे सर्व पत्रे त्यांच्या मोठ्या भावाने सांभाळून ठेवली आणि आपल्या मृत्यूच्या आधी त्या पत्रांना `नेताजी रीसर्च ब्युरो'कडे सोपवले. बांग्लामध्ये लिहिलेल्या एका पत्राचा अनुवाद आम्ही येथे देत आहोत.

Tuesday, June 11, 2013

हिंदुत्व को बडा धोका=आम आदमी पा पार्टी

आम आदमी पक्षच मोदींना रोखेल!
 
म . टा . प्रतिनिधी , औरंगाबाद

येत्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना रोखण्याची ताकद फक्त आम आदमी पक्षात असून , मुस्लिमांना हाच एकमेव पर्याय उपलब्धअसल्याचा दावा पक्षाच्या मुस्लिम नागरिक संवाद सभेत करण्यात आला .

आम आदमी पक्षाच्या वतीने सलीम अली सरोवराजवळीत मौलाना आझाद संशोधन केंद्रात रविवारी मुस्लिम नागरिक संवाद सभाघेण्यात आली . या सभेत पक्षाचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब सराटे , जिल्हा प्रवक्ते हरमितसिंघ संघा , निमंत्रक निसार अहमद खान ,सय्यद अमजद , ऐतहेशाम अली , झाकीर अली यांनी मते व्यक्त केली . ' भाजपने नरेंद्र मोदींना निवडणूक प्रचार समिती प्रमुखपदीघोषित केले आहे . त्यांची पंतप्रधानपदाकडे वाटचाल सुरू असून , त्यांना रोखण्याची ताकद काँग्रेसमध्ये नाही . समाजवादी पक्ष उत्तरप्रदेशात अडकून पडला असून , इतर स्थानिक पक्षांकडून मोदींना रोखण्याची अपेक्षा करणे हास्यास्पद आहे . काँग्रेस पक्ष गलितगात्रझाल्यामुळे मुस्लिमांसमोर आम आदमी पार्टी हाच एक पर्याय आहे ,' असे जिल्हा समन्वयक सराटे म्हणाले . मुस्लिमांच्या विकासासाठीसच्चर आयोग , रंगनाथ मिश्रा आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी , अशी पक्षाची भूमिका आहे . मुस्लिमांच्या विकासासाठी विशेष स्वतंत्र धोरण राबवण्यासाठी पक्ष कटीबद्ध आहे .देशातील राजकीय परिवर्तनाच्या या लढाईत मुस्लिमांनी सामील व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले .

हिंदू हिताला प्राधान्य दिल्यास पाठिंबा

द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठराव 
प्रतिनिधी । रामनाथी ( गोवा) 
जो राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीत हिंदूविरोधी, राष्ट्रविरोधी, भ्रष्ट शक्तीला संधी देईल त्याला विरोध करू आणि जो राजकीय पक्ष निवडणुकीच्या घोषणापत्रात हिंदू हिताला प्राधान्य देईल त्यालाच पाठिंबा देण्याचा ठराव गोव्यातील हिंदू अधिवेशनात मंजूर करण्यात आला. 

अखिल भारतीय हिंदू अधिवेशनास गोव्यात प्रारंभ


रामनाथी, गोवा-  बहुचर्चित अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाला रामनाथी,गोवा येथील रामनाथ देवस्थानाच्या विद्याधिराज सभागृहात गुरुवारी सकाळी मंगलमय वातावरणात सुरुवात झाली. 10 जूनपर्यंत हे अधिवेशन चालणार असून पहिल्या दिवशी देशविदेशातील हिंदू संघटनांचे नेते व विचारवंत असे मिळून 300 प्रतिनिधी सहभागी झाले. हिंदू व्हाइसचे संपादक पी. देवमुथ्थू, केरळ हिंदू हेल्पलाईनचे प्रदीश विश्वनाथ, हिंदू संहतीचे तपन घोष, श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक यांच्यासह विविध हिंदू संघटनांच्या नेत्यांनी गेल्या वर्षभरात हिंदू हितासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. राज्यघटनेत घुसवण्यात आलेले ‘सेक्युलर’ शब्द हटवण्याची आवश्यकता आणि आगामी लोकसभा निवडणुकीत हिंदुत्वनिष्ठांची रणनीती कशी असावी याबद्दल परिसंवादात दीर्घ चर्चा झाली. हिंदुंचे हितरक्षण आणि हिंदू राष्ट्रनिर्मिती या उद्देशाने भरवण्यात येणारे अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष आहे. अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण http:/www.hindujagruti.org/summit   या मार्गिकेवरून सुरू आहे.

हिंदू अधिवेशनात ठरतेय लोकसभेची रणनीती


सिद्धाराम भै. पाटील | Jun 10, 2013, 01:29AM IST
रामनाथी (गोवा) - पणजीजवळील फोंड्याच्या रामनाथी मंदिराच्या सभागृहात सुरू असलेल्या पाच दिवसीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा सोमवारी (10 जून) समारोप होत आहे. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीची विस्तृत रणनीती ठरवली जात आहे.

हिंदू अधिवेशनाच्या समारोप

सिद्धराम भै. पाटील | Jun 11, 2013, 05:06AM ISTरामनाथी (गोवा) - भारत हे स्वयंभू हिंदू राष्‍ट्र असून हिंदू तत्त्वज्ञान, हिंदू धर्मशास्त्र, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांच्या रक्षणासाठी भारताला हिंदू राष्‍ट्र घोषित करण्यात यावे, असा एकमुखी ठराव द्वितीय अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात आज ‘जयतु जयतु हिन्दुराष्‍ट्रम’च्या उद्घोषात संमत झाला. अधिवेशनात सहभागी 21 राज्यांतील हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिका-यांनी भारत हिंदू राष्‍ट्र होण्यासाठी राष्‍ट्रव्यापी हिंदू संघटनांचा समान कृती कार्यक्रम निश्चित केला.

Sunday, June 2, 2013

नक्षलींचा आतंक आणि अपयशाचे महामेरू!

देवेंद्र गावंडे
२००६च्या फेब्रुवारी महिन्यातला एक दिवस. तारीख आता नक्की आठवत नाही, पण छत्तीसगडमधील बिजापूरजवळच्या गंगालूर गावात हजारो आदिवासी एकत्र आलेले.. 'सलवा जुडूम'च्या नावावर गोळा झालेले व नक्षलवाद्यांच्या विरुद्ध उघडपणे नारेबाजी करणारे हे आदिवासी, त्यांचे नेते महेंद्र कर्माच्या आगमनाची वाट बघत आहेत. कर्मा येताच साऱ्यांमध्ये संचारलेला जोश, त्यानंतर गाजलेली सभा, त्यातील कमार्ंचे मुख्य भाषण, सारे कसे आता स्वप्नवत डोळय़ासमोरून सरकत आहे. त्यानंतरचा गेल्या आठवडय़ातला २५ मेचा दिवस. सात वषार्ंनंतर आलेला. कर्मा ठार झाले हे ठाऊक असूनसुद्धा २०० नक्षलवादी त्यांच्या पार्थिवावर गोळय़ा झाडत आहेत. त्याआधी चाकूचे ७८ वार कर्माच्या देहाने झेलले. एका लोकनेत्याला आलेल्या या अत्यंत निर्घृण आणि दुर्दैवी मरणाबद्दल सध्या देशात सर्वत्र हळहळ, संताप व्यक्त होत असला तरी नक्षलवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याने अनेक प्रश्न आता उपस्थित केले आहेत.

पुन्हा तोच प्रश्न : आंबेडकर की मार्क्‍स?

मधु कांबळे
आंबेडकरी चळवळीतील लढाऊ कार्यकर्ते किंवा तरुण नक्षलवादाकडे आकर्षित होत आहेत का, अशी एक गंभीर चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. या निमित्ताने दलित चळवळीमध्ये मार्क्‍सवाद की आंबेडकरवाद हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. विद्रोह हा आंबेडकरी चळवळीचा स्थायिभाव आहे. परंतु या चळवळीने कधीच उग्रवादाचे समर्थन केलेले नाही. दुसरीकडे  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी नुकताच केलेला हल्ला या प्रश्नावर कायम गुळमुळीत भूमिका घेणाऱ्या काँग्रेससारख्या बडय़ा राजकीय पक्षाला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा आहे.  नेत्यांवर हल्ला करण्याचे धाडस नक्षलवाद्यांना राजकीय कुरघोडीतूनच आल्याचे दिसत आहे. हिंसाचार कुठलाही असो, त्याविरुद्ध कणखर भूमिका घेणे गरजेचे आहे. केवळ काँग्रेसच नाही तर सर्वच राजकीय पक्षांनी अशी भूमिका घेतली तरच अशा चळवळी मोडून काढता येणे शक्य आहे..

प्रकाश आंबेडकरांचा नातेवाईकच नक्षलवाद्यांचा 'मास्टरमाईंड' !

भास्कर न्यूज नेटवर्क   |  May 30, 2013, 17:22PM IST
नवी दिल्ली- 'दंडकारण्य' या संस्कृत शब्दाचा अर्थ 'जेथे शिक्षा दिली जाते असे जंगल' असा होतो. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, ओडिशा आणि मध्य प्रदेशच्या स‍ीमावर्ती भागात सुमारे 93 हजार किलोमीटर परिसरात दंडकारण्य (नक्षलवादी व्याप्त भाग) पसरले आहे. विशेष म्हणजे या भागात 'समांतर सरकार' चालवणारा 47 वर्षीय मिलिंद तेलतुंबडे याचे  नाव मोठ्या आदराने घेतले जाते. भा‍रिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या बहिणीचे पती आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद हा भाऊ आहे. मिलिंद तेलतुंबडे हा महाराष्ट्रातील सीपीआयचा (माओवादी) सचिव असून सध्या तो फरार आहे.

‘राज’कडून वर्षा बनसोडेंना लोकसभेसाठी विचारणा

सिद्धाराम पाटील | May 31, 2013, 11:31AM IST
सोलापूर-  आगामी लोकसभा निवडणुकांना आणखी वर्षभराचा अवधी असला तरी राजकीय चाचपणी आणि जुळवाजुळव याला कधीच सुरुवात झाली आहे. अ‍ॅड. शरद बनसोडे यांनी आगामी निवडणूक लढवणार नाही, असा निर्णय बुधवारी जाहीर केला. रिपाइंचे नेते रामदास आठवले हे महायुतीकडून सोलापुरात उमेदवारी दाखल करतील अशी चर्चा आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अ‍ॅड. बनसोडे यांच्या पत्नी वर्षा बनसोडे यांना सोलापूर लोकसभेसाठी विचारणा केल्याचा दुजोरा शरद बनसोडे यांनी दिला आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी