Saturday, August 11, 2012

मुंबईत दंगल

दैनिक सामन्यातील विशेष वृत्त ... वाचण्यासाठी पुढील मथळ्यावर क्लिक करा।..
धर्मांध मुस्लिमांचा मुंबईत जिहाद

'रजा अकादमी'ने काढला होता मोर्चा
50 हजार जण मोर्चात सहभागी झाले

औरंगाबाद, सोलापूरनंतर मुंबईत काढला गेला मोर्चा  
अतिरेक्यांना धर्म असतो !




मुंबईः आसाम दंगलीच्‍या निषेधार्थ आयोजित केलेल्‍या मोर्चावर दगडफेक झाल्‍यामुळे मुंबई सीएसटी परिसरात शनिवारी प्रचंड तणाव निर्माण झाला. घटनास्थळी उसळलेल्या हिंसाचारामध्ये दोघांचा बळी गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संतप्‍त जमावाने प्रसारमाध्‍यमांच्‍या वाहनांवर दगडफेक केली तसेच वृत्तवाहिन्‍यांच्‍या ओबी व्‍हॅन्‍सची जाळपोळही केली.

सावरकर आणि आसाम


आसामात चालू असणार्या घुसखोर मुसलमानांच्या दंगलींनी आज उग्र रूप धारण केले आहे. हा प्रश्न अकस्मात् उत्पन्न झालेला नाही. खिस्ताब्द १९११ पासून आसाममध्ये घुसखोर मुसलमानांची वस्ती करवून तो मुस्लिम प्रांत बनवण्याची कारस्थाने चालू आहेत. या मुस्लिम घुसखोरीपासून आसामला आणि पर्यायाने देशाच्या पूर्वसीमेला उत्पन्ä झालेल्या धोक्याकडे स्वा. सावरकरांनी देशाचे लक्ष खिस्ताब्द १९४० पासून सतत वेधले आहे. खिस्ताब्द १९४१ मध्ये सावरकरांनी आसामचा प्रवास (दौरा) करून तेथे मोठी जागृती उत्पन्न केली. या प्रवासात त्यांनी ,५०० मैलांचा प्रवास केला.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी