Tuesday, October 25, 2011

चाणक्य नीती 10 : अशा स्त्री, मित्र किंवा नोकरासोबत कधीही राहू नका

आपल्या आसपास अनेक प्रकारचे लोक असतात. काही आपले नातेवाईक असतात, काही मित्र, नोकर आदी असतात तर काही अनोळखी. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. काही चांगल्या स्वभावाचे असतात तर काही दुष्ट स्वभावाचे. आचार्य चाणक्य यांनी आपल्याला कशा लोकांसोबत राहू नये याचे मार्गदर्शन केले आहे.
आचार्य चाणक्य म्हणतात,
दुष्टा भार्या शठं मित्रं भृत्यश्चोत्तरदायक:।
स-सर्पे च गृहे वासो मृत्युरेव न संशय:।।
या श्लोकाचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे....
पूर्ण लेख वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://divyamarathi.bhaskar.com/article/REL-chanakya-niti-woman-wife-friend-servant-life-management-2524385.html

 

नोटांवर शिवाजी महाराज, महाराणा प्रताप...

 
 हिंदुस्तान वरील १५० वर्षांचे ब्रिटीश साम्राज्य उधळून फेकणे हे काही एका व्यक्ती कडून शक्य नव्हते. त्या साठी हजारो क्रांतिकारकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांच्या आहुती दिल्या.
परंतु गांधीवादी (?) कॉंग्रेस सरकार सर्व श्रेय फक्त आणि फक्त महात्मा गांधी यांनाच देते.
आम्हाला गांधींचा विरोध नाही परंतु १० पासून १००० रुपयांच्या नोटांवर फक्त गांधीच, असे का?
फक्त त्यांच्या एकामुळे स्वातंत्र्य शक्यच नव्हते.

http://divyamarathi.bhaskar.com/article/DMS-shivaji-maharaj-on-indian-currency-2524288.html?HF=

 

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी