Friday, February 22, 2013

सूर्यनमस्कार का विज्ञान

surya_namaskar_Cover_feb_13

प्रतिदिन सूर्यनमस्कार करने से आयुवीर्यबलप्रज्ञा तथा तेज की प्राप्ति होती है। सामूहिक सूर्यनमस्कारों से राष्ट्रीय चारित्र्य का निर्माण होता है।

विविकानंद सार्ध शति वर्ष के अवसर पर सोमवार १८ फरवरी को पुरे देश में २ करोड विद्यार्थी सामूहिक सूर्यनमस्कार में संमिलीत हुए ।


अनुभूती निराकाराची


साभार / तरुण भारत 

तारीख: 2/21/2013 11:29:14 AM
 नरेंद्रची विवेकानंद होण्याची प्रक्रिया आम्हा सगळ्या तरुणांना अत्यंत प्रेरणादायक आहे. काही श्रद्धाळू स्वामीजींना देवाचा अवतार म्हणतात. सोपे आहे ना! एकदा त्यांना अवतार ठरवले की आमची जबाबदारी संपली. ते अवतार, आम्ही सामान्य. मग आम्ही फक्त पूजा करणार. त्यांच्यासारखे जीवन घडवण्याचा प्रयत्न कशाला करायचा?पण स्वामीजी स्वत: वेगळ्या विचारांचे होते. त्यांच्या मते प्रत्येक जीव हा अव्यक्त बह्मच.ईशत्व सगळ्यांचे ठायी वास करते.त्याची अभिव्यक्ती हीच खरी माणुसकी.

सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत


साभार / तरुण भारत 

तारीख: 2/16/2013 11:29:46 AM

$img_title  एकूण दहा योगस्थिती मिळून एक सूर्यनमस्कारबनतो. प्रत्येक सूर्यनमस्कारापूर्वी ‘ॐ मित्राय नम: |’ पासून क्रमाने एकेक नामजप करून सूर्यनमस्कार घालावा व शेवटी ‘ॐ श्री सवितृसूर्यनारायणाय नम: |’ हा समालोचनात्मक नामजप म्हणावा.

सूर्यनमस्कार घातल्याने होणारे फायदे


साभार - तरुण भारत 

तारीख: 2/16/2013 11:36:44 AM

$img_titleमित्रांनो, आपल्या रोजच्या जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शाळेत देखील आपल्यासाठी पिटीचा एक वेगळा तास असतो. आपले पालकहीआपल्याला शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानीखेळ खेळण्यास प्रोत्साहित करीत असतात.मात्र, रोजची शाळा, शिकवणी वर्ग, हॉबी क्लासेस यामध्ये आपला बराचसा वेळ चालला जातो. त्यामुळे रोज घरी व्यायाम करायला कंटाळा येतो. तसेच रोजच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आपण व्यायाम देखील करू शकत नाही.

सूर्यनमस्कार : संपूर्ण व्यायाम


स्वामीजी स्वत: दररोज सूर्यनमस्कार करीत, असा उल्लेख त्यांच्या चरित्रात आढळतो. ऋषिप्रणीत गोष्टी नेहमी उपकारकच असतात, हे आपल्याला स्वामीजींच्या सूर्यनमस्कारोपासनेतून कळून येईल.
 वैज्ञानिक आधारावर आविष्कृत झालेल्या आणि स्वामी विवेकानंदांसारख्या अद्भुत महापुरुषाने पुरस्कृत केलेल्या सूर्यनमस्कारांना संपूर्ण व्यायाम असे संबोधल्यास वावगे ठरणार नाही. 

केंद्र सरकारच म्हणते, गोमांस खा...


मुझफ्फर हुसेन

https://mail-attachment.googleusercontent.com/attachment/u/0/?ui=2&ik=59f310f41b&view=att&th=13cdbee2baf142f0&attid=0.1&disp=inline&realattid=f_hd6sdkz50&safe=1&zw&saduie=AG9B_P8jscG1VkNGdLoPSh8-Ok2n&sadet=1361539519447&sads=RrgxdV6b-LikZElm9h0ua-Y2SLkअफजल गुरूच्या फाशीने सरकारला आठवण करून दिली की, मुसलमानांच्या जखमांवर मलम लावायचा असेल आणि आपल्या व्होट बँकेची नाराजी दूर करायची असेल, तर गाय हे एकमेव शस्त्र आहे. गाय या शस्त्राचा वापर केला, तर सरकार आपल्या व्होट बँकेची समजूत घालू शकते की, कालही आम्ही तुमच्या मतासाठी कुर्निसात करीत होतो आणि आताही तुमच्या दरबारात दंडवत घालण्यासाठी आतुर आहोत.

खेदजनक खेद


हिंदुस्थानचा बुधवारचा दिवस खेददायकच होता! एकाच दिवशी दोन जणांनी खेद प्रकट केला! या खेदाला ना चेहरा ना मोहरा, ना आगा ना पिछा, ना अर्थ ना अनर्थ, ना शील ना सुशील, ना समोरून ना कॅमेरून! असला खेद काय कामाचा? विनाकारण रस्त्याने जाणार्‍या सभ्य माणसाला शिवी द्यायची अन् प्रकरण अंगलट येऊ लागले की खेद प्रकट करायचा. निरपराध माणसांना गोळ्या घालायच्या. मुडदेफर्रासाप्रमाणे शेकडो सामान्य माणसांचे निर्घृण मुडदे पाडायचे आणि नंतर कित्येक वर्षांनी शहाजोगपणे खेद प्रकट करायचा. असा हा खेदजनक खेद आहे. बदमाशांना पळवाट काढून देणारा महाबदमाश!

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी