Wednesday, July 25, 2012

प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज

प्रत्येक कुटुंबातून मातृभावनेचा जागर होण्याची गरज
प्रतिनिधी सोलापूर
स्वामी विवेकानंदांनी आपल्या जीवनात मातृभावनेला उदात्तता प्रदान केली. अमेरिकेतील वास्तव्यात आणि भारतातही स्वामीजींनी आपल्या आचरणातून मातृशक्तीचा गौरव केला, असे प्रतिपादन र्शद्धा व्यास यांनी केले. भाषणातून व्यास यांनी स्वामी विवेकानंदांचे भावविश्व उलगडून दाखवले. विवेकानंद केंद्र आणि हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या संयुक्त विद्यामाने आयोजित व्याख्यानातस्वामी विवेकानंद आणि मातृभावया विषयावर बोलत होत्या.

आसाममध्ये दंगल, ३६ जणांची हत्या

मटा ऑनलाइन वृत्त । गुवाहटी

आसाममध्ये कोकराझार आणि चिरांग जिल्ह्यात बोडो आदिवासी आणि बांगलादेशी मुस्लिम यांच्यात १९ जुलै पासून सुरू असलेल्या दंगलीत आतापर्यंत ३६ जण ठार झाले आहेत. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लष्कराला पाचारण केले आहे.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी