Saturday, March 3, 2012

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

दि. २१ फेब्रुवारी २०१२ रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये ठाणे दिवाणी
न्यायालयाने दिलेल्या एका महत्त्वपूर्ण निकालाचे वृत्त प्रसिद्ध झाले
आहे. जात आणि धर्माचा उबग आल्याने आपल्याला धर्मविरहित घोषित करुन केवळ
भारतीय म्हणून ओळख मिळावी, अशी मागणी ठाणे येथील श्रीरंग खंबाटे या
वकिलाने केली होती. न्यायालयाने ती मागणी फेटाळून लावली.
एखादी व्यक्ती कोणत्याच धर्म किंवा जातीची नाही, अशी मान्यता कोर्टाने
दिल्यास त्याची व्यक्तिगत मते इतरांवर लादल्यासारखे होईल, तसेच त्या
व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये वारसा हक्क व त्यांचा धर्म
यावरुन समस्या निर्माण होऊ शकतात, असे कारण न्यायालयाने दिले. घटनेच्या
३४ व्या कलमानुसार न्यायालयांना धर्मसंबंधी घोषणा करण्याचा अधिकार नाही,
असेही कोर्टाने म्हटले.

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी