Friday, August 30, 2013

भुवन मण्डले

भुवन मण्डले नवयुगमुदयतु सदा विवेकानन्दमयम् |
सुविवेकमयं स्वानन्दमयम् ॥


भुवनमण्डलामध्ये अर्थात विश्‍वामध्ये नवीन युगाचा उदय होऊ दे. हे नवीन युग सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असू दे म्हणजेच सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असू दे.


वह्निवायुजल बल विवर्धकं पांचभौतिकं विज्ञानम्‌ |
सलिलनिधितलं गगनमण्डलं करतलफलमिव कुर्वाणम् |
दीक्षुविकीर्ण मनुजकुलमिदं घटयतुचैक कुटुम्बमयम्‌॥
अग्नी, वायू, जल आणि बल यांची वृध्दी करणारे पंचभौतिक विज्ञान जिथे आहे, जिथे समुद्रतळ आणि आकाश हे हातात ठेवलेल्या फळासमान सुगम आहे, जिथे सर्व दिशांमध्ये व्यापलेला मानव समुदाय एका कुटुंबात गठित (सामावलेला) आहे, अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.


सगुणाकारं ह्यगुणाकारं एकाकारमनेकाकारम्‌ |
भजन्ति एते भजन्तु देवं स्वस्वनिष्ठया विमत्सरम्‌ |
विश्‍वधर्ममिममुदारभावं प्रवर्धयतु सौहार्दमयम्‌॥
 जिथे सुगुणाकार वा निर्गुणाकार, एकाकार वा अनेकाकार ईश्‍वराची आपापल्या निष्ठेनुसार ईर्ष्यारहित होऊन उपासना केली जाते अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.


जीवे जीवे शिवस्वरुपं सदा भावयतु सेवायाम्‌ |
श्रीमदूर्जितं महामानवं समर्चयतु निजपूजायाम्‌ |
चरतु मानवोऽयं सुहितकरं धर्म सेवात्यागमयम्‌॥जिथे प्रत्येक जिवाची शिवस्वरुप मानून सेवा करण्यात येते, मनुष्यातील ईश्‍वरत्वाच्या प्रकटीकरणासाठी पूजा केली जाते, ज्या युगात मनुष्याचे आचरण समष्टिहितासाठी त्याग, सेवा आणि धर्म यांनी युक्त असेल. अशा नवयुगाचा उदय होऊ दे, जे सदैव विवेकानंदांच्या विचारांनी असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.

तमोमयं जन जीवनमधुना निष्क्रियतालऽऽस्य ग्रस्तम्‌ |

रजोमयमिदं किंवा बहुधा क्रोध लोभमोहाभिहतम् |
भक्तिज्ञानकर्मविज्ञानै: भवतु सात्विकोद्योतमयम् ॥

आजचे मानवी जीवन हे एकतर तमसपूर्ण निष्क्रिय आणि आळस याने भरुन राहिले आहे किंवा रजोगुणाच्या प्राबल्यामुळे क्रोध, लोभ आणि मोह यामुळे दु:खी झालेले आहे. भक्ती, ज्ञान, कर्म आणि विज्ञान याद्वारा मानवी जीवन सात्विक प्रकाश देणारे बनू दे. अशा नवयुगाचा उदय होऊ दे, सदैव विवेकानंदांच्या विचारांनी युक्त असेल, जे सुविवेक आणि स्वानंद यांनी परिपूर्ण असेल.

विवेकानंद विचारांचा वाहक - नरेंद्र मोदी

स्वामी विवेकानंद : संगम अध्यात्म आणि विज्ञानाचा

आर्य आणि अनार्य

विवेकानंद साहित्य संमेलन २०१३

सावरकरांच्या जीवनात स्वामी विवेकानंद

विवेकानंदांच्या विचारांचेऔचित्य

विवेकानंद, विज्ञान आणि धर्म

जमशेटजी टाटा यांचे स्वामी विवेकानंदांना पत्र

स्वामी विवेकानंदांचे विविध पैलू

‘धर्म सोडायचंय मला...!’ वादाच्या निमित्ताने...

तरुणांना स्फूर्ती देणारा चिरंतन झरा

Wednesday, August 28, 2013

Published: Wednesday, August 28, 2013
नक्षलवाद्यांना साधनसामग्रीचा पुरवठा करण्याच्या आरोपावरून दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकणाऱ्या हेम मिश्रा या विद्यार्थ्यांला गडचिरोली पोलिसांनी अटक केल्यामुळे नक्षल चळवळीच्या समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे. हेम मिश्रा निर्दोष असल्याचा जोरदार प्रचार सध्या सोशल नेटवर्कीगच्या माध्यमातून या समर्थकांकडून सुरू असला तरी हा विद्यार्थी कट्टर नक्षलवादी असून, तो नियमितपणे अबूजमाड परिसरातील नक्षलवाद्यांना भेटत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या अटकेमुळे चळवळीचे ’दिल्ली कनेक्शन’ समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना कुणी मारले ?

साभार : राजू परुळेकर यांचा ब्लॉग 
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर ह्यांची हत्या झाल्याची बातमी जेव्हा कळली तेव्हा अनेकांप्रमाणे माझाही विश्वास बसला नाही. त्यांचा देह बेवारस असल्या प्रमाणे जवळ जवळ एक तास, पोलिसचौकी समोर पुण्यात ओंकारेश्वराच्या घाटाबाजूला पडून होता. हि सारी सुन्न करणारी बातमी मी तटस्थ पणे पाहु शकत नव्हतो कारण डॉक्टरांची मुलगी मुक्ता आणि जावई अनिश आणि मुलगा हमीद ह्यांच्याशी स्नेहाचे सबंध. स्वत: डॉक्टर आणि त्यांची पत्नी शैला ह्यांचा बाबत वाटणारी आपुलकी आणि प्रेमा शिवाय डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर, (डॉक्टर बंधू) ह्यांच्याशी असलेला स्नेहाचा धागा हि त्यात होता.

Thursday, August 22, 2013

संघर्षगाथा विवेकानंद शिला स्मारकाची

भारताच्या दक्षिण टोकावर कन्याकुमारीच्या समोर तीन सागरांच्या संगमावर असलेल्या एका विशाल शिलाखंडावर उभे असलेले भव्य विवेकानंद शिला स्मारक राष्ट्रीय एकतेचे पवित्र तीर्थस्थान बनले आहे. विश्वगुरू स्वामी विवेकानंदांचे १९६३ ला त्यांच्या जन्मशताब्दीला उभारलेले हे स्मारक भारताचेच नव्हे, तर सर्व जगाचे आकर्षण केंद्र बनले आहे.

संस्कृत सिखने से क्या मिलता है?

म्हणतात, रेल्वेतून वातानुकूलित डब्यातून प्रवास सर्वांत बोअर आहे. त्यातून प्रवास करणारे लोक इंग्रजी वर्तमानपत्र किंवा इंग्रजी मासिकपत्रिकेतच व्यस्त असतात. इंग्रजी संस्कृतीच्या आहारी गेलेले हे लोक, इतर सामान्य लोकांकडे पाहतही नाही. म्हणून आपलं साधं शयनयानच बरं. कसही राहा. प्रवास छान होतो. परंतु, त्याबाबतचा माझा अनुभव वेगळा होता.पुणे-नागपूर ३ टिअर वातानुकूल शयनयानेत मी व पत्नी प्रवास करत असताना, इतर काही मंडळी प्रवास करीत होती. आम्ही दोघंही आपसात संस्कृत भाषेत संभाषण करीत होतो. इतर लोक आपलं मासिक घेऊन खूप व्यस्त आहेत, तर कुणी लॅपटॉपवर खूप काहीतरी करीत आहे,असं दर्शवीत होते. आमच्या गप्पा बराच वेळ चालू होत्या.

A decade of economic destruction - II

Economy on verge of internal, external bankruptcy


Undoubtedly the reckless current account deficit of $339 billion in the nine years of the UPA rule has directly hit the Rupee unconscious. The CAD is the proximate cause of the Rupee’s disgrace, but not the only cause. Fiscal deficit is as much a culprit. Fiscal deficit is the excess outgo of government over its revenues. The deadly combination of huge current account deficits and high fiscal deficits have put the Rupee on the ventilator. See the fiscal deficits record of the UPA Government. In its nine-year rule, the UPA Government has incurred a fiscal deficit of over Rs 27 lakh crore -- of which it incurred Rs 22.66 lakh crore in the last five years at an average of Rs 4.5 lakh per year against the average of Rs 1.35 lakh a year in the earlier four years. The government’s alibi for the huge deficit of almost Rs 23 lakh crore in the last five years is the stimulus it gave to the economy by cuts in excise and customs tariff because of the global meltdown in 2008.
Because of the tax cuts, the revenue deficit shot up to Rs 16 lakh crore in five years averaging over Rs 3 lakh a year against the average of Rs 0.75 lakh in the first four years. The stimulus given in 2008 is still on, partially. See how this has robbed the nation, imposed high fiscal and huge current account deficits, eroded the Rupee’s value and benefited only the corporates.

A decade of ecinomic destruction I

Reckless imports put rupee on ventilator

 
After watching the relentless fall of the Indian rupee for 18 months with saintly restraint, Finance Minister P Chidambaram declared on August 12 that he would cut the Current Account Deficit (CAD) — the excess outgo over receipts of foreign exchange — and stabilise the rupee. In January 2012, Indians could buy one US dollar by paying Rs 45. But, by August 12, they needed to pay more, Rs 61 for a dollar, the dollar rising by over 35 percent since January 2012, mirroring an equal fall in the rupee value.
This is the direct outcome of the burgeoning CAD since 2004-2005. On August 12, Chidambaram announced “measures” to reduce the CAD and arrest the rupee slide. But, within 36 hours, on August 14, the rupee fell further, to Rs 61.50 per dollar.

स्वामी विवेकानंद यांच्यावरील चित्रपट

दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर ...

 
मित्रांनो, पुढील तीन महानुभावांच्या विधानांमधील गुणात्मक फ़रक कोणी उलगडून सांगू शकेल काय? पहिली प्रतिक्रिया डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या मृत्यूनंतर दुसर्‍याच दिवशीची आहे आणि पुढील दोन प्रतिक्रिया शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर लगेचच्या आहेत. तिघांमध्ये कितीसा फ़रक आहे?
========================================

"आजाराने अंथरुणाला खिळून मरण्यापेक्षा किंवा शल्यकर्मानंतर वेदनादायी मृत्यू येण्यापेक्षा डॉ. दाभोलकरांना असा आलेला मृत्यू, ही एकप्रकारे त्यांच्यावर ईश्‍वराने केलेली कृपाच आहे."

---प. पू. डॉ. आठवले (सनातन संस्था)

 

Tuesday, August 20, 2013

मनमोहनसिंग विरुद्ध नरेंद्र मोदी

वेदप्रताप वैदिक | Aug 20, 2013, 00:03AM IST

दरवर्षी स्वातंत्र्यदिनास आपले पंतप्रधान लाल किल्ल्यावरून भाषण देत असतात आणि सर्व मुख्यमंत्री आपापल्या राज्यातील जनतेला उद्देशून भाषण देत असतात; परंतु  यावर्षीचा स्वातंत्र्यदिन देशाच्या इतिहासात आश्चर्यकारक ठरला आहे. पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून देशातील जनतेला संबोधित केले आणि अन्य एका नेत्याने राज्याच्या जनतेस संबोधित केले. पंतप्रधान आणि अन्य व्यक्तीच्या भाषणाची तुलना झाली असे यापूर्वी कधी घडले नव्हते. यापूर्वीही पंतप्रधानांच्या भाषणाची प्रशंसा आणि टीका झालेली आहे; परंतु यंदा प्रथमच भाषणांची नव्हे, तर वक्त्यांची तुलना करण्यात आली. तीसुद्धा थेट पंतप्रधानपदावरील व्यक्तीची एका मुख्यमंत्र्याशी. मनमोहनसिंग आणि नरेंद्र मोदी यांची तुलना कशी होऊ शकते?  देशाच्या विविध दूरचित्रवाहिन्या भाजप किंवा गुजरात सरकारच्या नियंत्रणाखाली तर नाहीत! जर त्यांची इच्छा नसेल तर मोदींच्या भाषणाचे थेट प्रक्षेपण करण्याची कोणी त्यांना जबरदस्ती केली असती का? माध्यमांनी स्वत:च्या मर्जीनेच पंतप्रधानांच्या दीडपट मोठे असलेले मोदींचे संपूर्ण भाषण सतत प्रसारित केले आणि दिवसभर त्या दोघांच्या भाषणांची तुलना केली; असे का घडले असावे?

Saturday, August 17, 2013

अफगानिस्तान से पृथ्वीराज चौहान की अस्थियां लेकर लौटा था शमशेर?

(तस्वीर: गजनी में मौजूद पृथ्वी राज की समाधि को अपमानित करता अफगानी)
नई दिल्ली. कुछ घंटे पहले हमने अपनी आजादी की 67 वीं वर्षगांठ धूमधाम से मनाई। इस मौके पर देश ने अपने महान सपूतों और वीरांगनाओं को याद किया। लेकिन क्या आपको मालूम है कि भारत पर अंग्रेजों के कब्जे से कई शताब्दियों पहले ही विदेशी आक्रमणकारियों ने हमारी जमीन को नापाक करने की कोशिश की थी? 

Sunday, August 11, 2013

नरेंद्र मोदी यांनी हैदराबादेत केलेले संपूर्ण भाषण

हैदराबाद में नरेंद्र मोदी ने तेलगू में भाषण की शुरुआत की। अपने भाषण की शुरुआत उन्‍होंने इस तरह से नमस्‍कार करके की- सोधरा, सोधरी, मनोलारम, नमस्‍कारम। अपने संबोधन में नरेंद्र मोदी ने कहा- आपलोग 17 सि‍तंबर को हैदराबाद डे मनाते हैं, और मेरा सौभाग्‍य है कि इस दि‍न मेरा जन्‍मदि‍न भी है। मैं आंध्र प्रदेश भाजपा के सभी वरि‍ष्‍ठ नेताओं को हृदय से अभि‍नंदन करता हूं। उन्‍होंने इस पॉलि‍टि‍कल सभा का समाज सेवा के लि‍ए उत्‍तम तरीके से उपयोग कि‍या। और मैं आंध्र के युवकों को अभि‍नंदन देता हूं कि उन्‍होंने इस जनसभा में पांच रुपया रजि‍स्‍ट्रेशन फी देकर उत्‍तराखंड के पीड़ि‍तों के, उनके दर्द के साथ अपने आपको जोड़ने का उत्‍तम प्रयास कि‍या है। इसलि‍ए मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूं। अभि‍नंदन करता  हूं।

Saturday, August 10, 2013

उग्र हिंदुत्वाला मिळतेय उभारी

‘हिंदुत्व म्हणजे प्रत्येक जीवामध्ये ईश्वर मानणे आणि त्यानुसार जगणे. यातून येते सहिष्णुता. हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशक जीवनपद्धती. यहुदी आणि पारशी लोकांवर एकांतिक धर्मियांनी अस्तित्वाचे संकट उभे केले तेव्हा त्यांना त्यांच्या धर्मासह आश्रय देणारी विचारधारा म्हणजे हिंदुत्व. आपला धर्म जसा सत्य आहे तसे अन्य धर्मही सत्य आहेत, अशी श्रद्धा असल्यामुळे धर्मांतरण आणि त्यासाठी रक्तपात न करणारा धर्म म्हणजे हिंदू धर्म. परंतु, आज या सहिष्णुतेचा अतिरेक होत आहे. मतांच्या राजकारणामुळे हिंदूंना कोणी वाली उरला नाही. आसाम, काश्मीर, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये हिंदूंची संख्या झपाट्याने कमी होतेय. लव्ह जिहादच्या मार्गाने दरमहा हजारो हिंदू तरुणींना बाटवून धर्मांतरित करण्यात येत आहे. अशा वेळी हिंदूंनी गरजेप्रसंगी शस्त्र घेऊन सुरक्षा लढ्याला सिद्ध झाले पाहिजे,’ असा उग्र विचार घेऊन काम करणाऱ्या  देशभरातील 70 हून अधिक संघटनांच्या प्रमुख नेत्यांचे पाच दिवसांचे अधिवेशन 6 ते 10 जून या काळात गोवा येथे झाले.

Saturday, August 3, 2013

बाली हिंदू साम्राज्य

मध्यंतरीसर्व वर्तमानपत्रांत एक बातमी ठळकपणे झळकली, ती म्हणजे इंडोनेशियाने अमेरिकेला एक अतिभव्य सरस्वतीची मूर्ती दिली! सर्वांनाच आश्‍चर्य वाटले. एका इस्लामी देशाने ही मूर्ती कशी दिली? ही मूर्ती बालीला तयार करण्यात आली.खरंतर इंडोनेशियात सर्वत्र हिंदुसंस्कृतीचा प्रभाव दिसून येतो. बाली हा इंडोनेशियातील एक प्रांत असून, पश्‍चिमेला जावा, तर पूर्वेला लोम्बोक ही बेटे आहेत. बालीला अनेक नावाने संबोधिले जाते जसे- ‘देवतांचे द्वीप’, ‘हिंदूंचे द्वीप’, ‘शांतिद्वीप’, ‘प्रणयद्वीप’ आणि ‘मॉर्निंग ऑफ द वल्डर्र्!’ आम्ही मे महिन्यात इंडोनेशियाला जाऊन आलो. बाली हे लहानसे बेट. एकंदर क्षेत्रफळ ५६२० चौरस किलोमीटर. पश्‍चिम-पूर्व १४० किलोमीटर, तर दक्षिण-उत्तर ८० किलोमीटर.

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं?

पाकिस्तानात कोणता कायदा चालतो, असं वाटतं? घटनात्मक नागरी कायदा, शरियत कायदा की जंगलचा कायदा?
काही दिवसांपूर्वीची गोष्ट. फराझ जावेद नावाचा इसम सुट्टीवर आपल्या मूळ गावी आला होता. फराझ मूळचा पाकिस्तानी नागरिक. इंजिनीयर बनून अमेरिकेला गेला. तेथील नागरिकत्व घेतलं. सध्या तो अमेरिकन नौदलात इंजिनीयर म्हणून नोकरी करतो.

फितूर इस्रायली

आम्हा हिंदूंना फंदफितुरी कशी अगदी अंगवळणी पडलेली आहे. अलेक्झांडरला पोरसविरुद्ध लढताना अंभीने खुशाल मदत केली. जयचंदने पृथ्वीराज चौहानविरुद्ध शहाबुद्दीन घोरीला मदत केली. निजामशहा, आदिलशहा, कुतुबशहा आणि इमादशहा हे सुलतान विजयनगरच्या रामराजाचं हिंदू राज्य बुडवायला निघाले, तेव्हा राक्षसतागडीच्या भीषण युद्धात आमचे मराठे सरदार खुशाल सुलतानांच्या बाजूने लढले. 

जपानमध्ये हिंदू संस्कृती

आर्य नावाच्या उंच, गौरवर्णीय, परक्या लोकांनी भारतावर स्वारी करून इथल्या मूळ रहिवाशांना दास बनवलं, हा खोटा सिद्धांत ब्रिटिश हस्तक पंडित फ्रेडरिक मॅक्समुल्लरने मांडला. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तो भारतीयांच्या जाणिवेतच काय, नेणिवेतही प्रयत्नपूर्वक रुजवला.

अमेरिकेचे ‘हे’ ६५ दरबारी हुजरे!

नरेंद्र मोदींना विरोध केला काय किंवा त्यांचे समर्थन केले काय, भारतीय लोकशाहीत याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. गेल्या १५ वर्षांत कदाचित ते जगात सर्वाधिक चर्चित आणि तथाकथित सेक्युलर मंडळींकडून व्यावसायिक विरोधाचे बळी ठरविले गेले आहेत. परंतु, खोट्यानाट्या आरोपांवरून कथित सेक्युलॅरिस्टांनी जसजसा त्यांना विरोध केला, तसतशी नरेंद्रभाईंची वाटचाल अधिकच वेगात झाली आणि आमजनतेने त्यांना आपल्या डोक्या-खांद्यावर घेतले. आता राज्यसभेचे एक खासदार मोहम्मद अदीब यांनी अन्य खासदारांच्या स्वाक्षर्‍या करवून अमेरिकेच्या सरकारकडे एक निवेदन पाठविले आहे. नरेंद्र मोदींना अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. यातील काही खासदारांनी- ज्यात माकपचे सीताराम येचुरी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वंदना चव्हाण यांचाही समावेश आहे- म्हटले आहे की, या निवेदनातील त्यांच्या स्वाक्षर्‍या बनावट आहेत. आता या प्रकरणाचा निपटारा आता अदीबच करतील किंवा न्यायालय.

जातीयवादाला खतपाणी घालणारी कॉंग्रेस

undefinedइस्लामी जिहादविरुद्धच्या आपल्या संघर्षात भारत यशस्वी होऊ शकतो काय? इशरत जहां चकमकीनिमित्त सरकारने जेथे एकीकडे आपल्याच गुप्तचर संस्थांना एकमेकांच्या विरोधात उभे केले, तेथेच त्या सरकारचा प्रवक्ता एका दहशतवादी संघटनेच्या निर्मितीसाठी गुजरात दंगलींना जबाबदार ठरवत आहे. अशी मानसिकता असल्यास इस्लामी जिहादींपासून सभ्य व सुसंस्कृत समाजाला रक्तरंजित होण्यापासून कसे वाचविता येणार?

.

.
.

siddharam patil photo

siddharam patil photo

लेखांची वर्गवारी